सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे पणन विभागाच्या १०० दिवसांचा घेतला आढावा मुंबई, दि. १३ - दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी…
सर्वात वेगात कोण पोहतं? १० रुपयांची पैज लागली आणि होत्याचं नव्हतं झालं; १९ वर्षीय तरुणासोबत अनर्थ
तलावात पोहोण्यासाठी उतरले आणि... मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी मुलांमध्ये १० रुपयांची पैज लागली होती. तलाव पार करुन पोहत जाण्याच्या शर्यतीसाठी पैज लावण्यात आली होती.…
September 14, 2024
आमचे वडील, ऋषीतुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जयंतीच्या निमित्ताने, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य नेत्ररोग व नेत्र शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले. हे शिबीर समाजातील लोकांना अर्पण केलेल्या सेवेमुळे अनेकांना लाभ…
मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची नेवाशात लवकरच घोंगडी बैठक
नेवासा प्रतिनिधी लखन वाल्हेकर आज आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी अविरत लढा देणारे मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी नेवासा तालुक्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी…
शिमल्यात मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन राडा, हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन
शिमला शिमल्यातील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अनधिकृत मशीद उभारल्या प्रकरणात हिंदू संघटना, स्थानिक हिंदू लोकांनी विरोध करत बुधवारी आंदोलन सुरू केलं. अनधिकृतपणे उभारलेली मशीद पाडण्याची मागणी…
समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, पुणे-नागपूर प्रवास होणार सुसाट, असा असणार प्रकल्प
महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर मुंबईवरुन थेट नागपूर प्रवास आठ तासांवर येणार आहे. आता पुणे शहराला समृद्धी महामार्गाने जोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ…
अतिक्रमणं काढण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यावर अन्याय होवू देणारं नाही- संभाजी माळवदे*
(नेवासा प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर) नेवासा पाटबंधारे विभागाकडून मुकिंदपुर हद्दीतील काही ठिकाणचे अतिक्रमण काढण्याला तीव्र विरोध करत व्यापाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून व्यापाऱ्यांना त्रास दिल्यास येत्या आठवडाभरात अहमदनगर येथे…
भाजपने ‘निम्म्याहून जास्त’ जागांचा हट्ट सोडला, विधानसभेला नवे मिशन, खात्री फक्त ५० चीच
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. त्यानुसार राज्यात १२५ जागा जिंकण्याचा निश्चय भाजपने केला आहे. यातील जवळपास ५० जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे. उर्वरित ७५ जागा जिंकण्याची जबाबदारी…
हृदयपरिवर्तन झालेले पाहून आनंद, अजित पवारांनी पक्ष परत करावा; शरद पवार गटाच्या नेत्याचं आवाहन
राजकारणामुळे घरात फूट पडू देऊ नका,’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे. ‘अजित पवार यांचे हृदयपरिवर्तन झाले असेल आणि ते इतरांना असे…
पैशात लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार, ‘लाडकी बहीण’वरुन मुख्यमंत्र्यांचा टोला
राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये सहाशे चांगले निर्णय घेतले. अनेक निर्णय मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले, असे मिश्कीलपणे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना मैलाचा दगड ठरल्याची…
