लांजात रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून सांगलीच्या दाेघांचा मृत्यू
लांजा (जि. रत्नागिरी) : रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात लांजा तालुक्यातील कुरचुंब-तळवडे मार्गावर तळवडे येथे साेमवारी रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान झाला.…
राज्यातील बसस्थानकांसाठी एमआयडीसीने दिले ६०० कोटी – मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : राज्यातील १९३ बसस्थानकांसाठी एमआयडीसीने ६०० कोटी रुपये दिले आहेत. त्यात लोकार्पण होणारे पाली (ता. रत्नागिरी) हे सर्वात पहिले बसस्थानक आहे, असे उद्गार उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत…
मुंबईला केला राम राम धरली गावाची वाट अन् रेशीम शेतीत केली कमाल
रत्नागिरी: नवोदय विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण, मुंबईत जाऊन इंटेरियर डिझायनर्सचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर साहजिकच चांगल्या पगाराची नोकरी चालून आली. पण मुंबईला राम राम करून गावाची वाट धरली. राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे…
डॉ. गोपाल बछिरे यांच्या उपोषण आंदोलनाला यश
मेहकर १२ शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक प्रा.डॉ. गोपाल बछिरे व त्यांचे सहकारी यांच्याकडून आमरण उपोषण सुरू केले होते…
कोकण रेल्वे मार्ग आजही राहणार बंद; काही गाड्या रद्द
रत्नागिरी : गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील पेडणे येथील रेल्वे बोगद्यामधून पाणी वाहत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, तेजस तसेच जनशताब्दीसह आज बुधवारी धावणाऱ्या काही गाड्या…
मध्यरात्रीचा थरार! भुकेला बिबट्या हॉटेल शिरला अन् कुत्रा उचलून पळाला
रत्नागिरी : भुकेला बिबट्या मध्यरात्री एका हॉटेलमध्ये शिरला आणि रिसेप्शनच्या टेबलजवळ बसलेल्या कुत्र्याला उचलून निघून गेला. थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद…
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४७७ नवी पदे, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
रत्नागिरी : येथील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयासाठी ५०९ पदे वर्ष निहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. शिवाय ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय…
रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 14 प्रवासी जखमी
रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा पनवेल येथील चिंचवण गावच्या हद्दीत 5 जुलै रोजी पहाटे 4 च्या सुमारास अपघात झाला. यावेळी प्रवासी झोपेत होते. या अपघातात एसटी बसमधील चालकासह 14 प्रवासी…
मत्स्य विभागाला पाच स्पीड बोट, अनधिकृत मासेमारीला बसणार चाप
रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत संपताच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जिल्हानिहाय गस्त घालण्यासाठी पाच सागरी जिल्ह्यांमध्ये पाच अत्याधुनिक फायबर स्पीड बोट तैनात होणार आहे. रत्नागिरी मत्स्य विभागात १ ऑगस्ट रोजी…
चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय अड्डा उध्वस्त, दोन पीडित महिलांची सुटका; एक संशयित आरोपी ताब्यात
चिपळूण : शहरातील मार्कंडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत एका इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर सुरू असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री उध्वस्त केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात…
