नामस्मरण अन् अन्नदान अट्टाहासाने करा : श्रीहरी महाराज
बुलढाणा :रामनामाची शक्ती अफाट असून कलियुगातून तारण्यासाठी नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या त्रयोदशाक्षरी मंत्राचे नामस्मरण आणि अन्नदान अट्टाहासाने करावे,…
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसीलदार अजितराव जंगम
नांदुरा - इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन व नैसर्गिक वायूबाबत अफवा पसरत असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार अजितराव जंगम यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी नागरिकांना…
अफवांपासून सावध राहा – प्रशासन तुमच्यासोबत आहे! 🚨
पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे – घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. 👨⚖️ जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महत्त्वाचे आवाहन: 🔴 महत्त्वाचे…
विवेकानंद आश्रम जग जोडण्याची स्वप्न पाहणारी संस्था : हभप चारूदत्त आफळे
हिवरा आश्रम - जगातील धर्मांधता व हिंसा नष्ट होऊन माणूस म्हणून दुसऱ्याला स्वीकारण्याची विशालता आपल्या हृदयात निर्माण व्हावी. विवेकानंदांच्या शिकवणुकीमुळे हा विचार प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न विवेकानंद आश्रम या संस्थेमध्ये दिसून…
चेतना विकास विद्यालयात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा
मोताळा -तालुक्यातील परडा येथील चेतना विकास प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व अभिनव उपक्रम राबवत पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.…
७२ वर्षीय माजी सैनिकाचा आकस्मिक मृत्यू
मोताळा : मोताळा शहरातील ७२ वर्षीय माजी सैनिक वसंता जगन्नाथ घडेकर यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसंता घडेकर…
मृत्यूच्या दाढेतून परतले छावाचे जिल्हाध्यक्ष; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश
वर्दडी बुद्रूक :अखिल भारतीय अखिल भारतीय छावा संघटना चे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव हे भीषण अपघातातून सुखरूप बचावले असून डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे ते मृत्यूच्या दाढेतून परतल्याची घटना घडली आहे. दीड महिन्यांच्या…
राष्ट्रसंतांचे विचार आजही प्रेरणादायी : हभप प्रल्हाद अस्वार
संग्रामपूर :समाजातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रसंतांचे विचार अंगीकारले, तर समाजातील अनेक समस्या आपोआप दूर होतील. आजच्या कठीण काळातही राष्ट्रसंतांचे विचार माणसाला नवी दिशा आणि प्रेरणा देतात, असे प्रतिपादन हभप प्रल्हाद अस्वार…
तात्या क्यावल यांची ३६०० किमी पायी नर्मदा परिक्रमा यशस्वी
बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथील सुपुत्र तथा हिरकणी महिला अर्बनचे सल्लागार विकास उर्फ तात्या मल्लिकार्जुन आप्पा क्यावल यांनी १०१ दिवसांची खडतर पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. सुमारे…
साखरखेर्डा, सावंगी भगत, गोरेगाव शिवारात अस्वलाचा मुक्तसंचार; शेतकऱ्यांमध्ये दहशत
साखरखेर्डा :साखरखेर्डा परिसरात जंगली प्राण्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरखेर्डा, सावंगी भगत आणि गोरेगाव शिवारात अस्वलाचा मुक्तसंचार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
