चौघींचे खून करुन शेतात पुरल्याचा आरोप, सिरीयल किलर अण्णा वैद्य जमावाच्या हल्ल्यात ठार, अहमदनगरमध्ये थरारक घटना
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला व काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेला मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) याने रविवारी (दि. १०) सायंकाळी एका…
ऐकावे ते नवलचं…! शेळी की मांजर? संगमनेरी शेळीने दिला चक्क पाच करडांना जन्म
अहमदनगर: राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पातील शेळीने तब्बल पाच करडांना जन्म दिला आहे. हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या कळपातील ही शेळी आहे. पांढऱ्या…
निवडणुकीच्या वादातून दलित कुटुंबांवर हल्ला ७१ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर : अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादतून पिंप्री निर्मळ (ता. राहाता) या गावात जमावाने दोन दलित कुटूंबांच्या घरावर हल्ला केला. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात ७१ जणांविरूद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक…
मांग गारुडी समाजाला मुंबईत मालकी हक्काची १हजार घरे द्यावीत :- अमर कसबे यांची राज्य सरकारकडे मागणी
अ.नगर प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर राज्यात अनुसूचित जातीमध्ये बहुसंख्येने असलेल्या मांग - गारुडी समाजातील १ हजार वंचित कुटुंबाला विनामूल्य मालकी हक्काची घरे मुंबई अथवा ठाण्यात देण्यात यावीत अथवा घरांसाठी किमान…
मांग गारुडी समाजाला मुंबईत मालकी हक्काची १हजार घरे द्यावीत :- अमर कसबे यांची राज्य सरकारकडे मागणी.
अ.नगर प्रतिनिधी :- लखन अल्हेकर राज्यात अनुसूचित जातीमध्ये बहुसंख्येने असलेल्या मांग - गारुडी समाजातील १ हजार वंचित कुटुंबाला विनामूल्य मालकी हक्काची घरे मुंबई अथवा ठाण्यात देण्यात यावीत अथवा घरांसाठी किमान…
भूमिपुत्रांना रोजगार न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषण करणार – साहेबराव खरमाळे
अहमदनगर (प्रतिनिधी ): अहमदनगर जिल्ह्यात एमआयडीसीची स्थापना होऊन अनेक दशके झाली आहेत. जिल्ह्यात नवनवीन गुंतवणूकदार येत आहेत. सुपा एमआयडीसी सारखी राज्यात लक्ष वेधणारी आणि परदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी एमआयडीसी जिल्ह्यात…
देवगाव येथे राजा विरभद्र महाराज यात्रा उस्तव तसेच विरभद्र ग्रंथ पारायण सोहळा संपन्न
नेवासा प्रतिनिधी:- (लखन वाल्हेकर) नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राजा विरभद्र महाराज यात्रा तसेच पारायण सोहळा संपन्न झाला.तरी या प्रसंगी मुळl एज्युकेशन चे अध्यक्ष उदयन दादा गडाख यांनी भेट दिली. तसेच…
निवडणुका रखडलेल्या महापालिकांमध्ये आणखी भर,अहमदनगरची मुदत पुढील महिन्यात संपणार,प्रशासकराज लवकरच सुरु होणार
अहमदनगर : कोविडमुळे रखडलेल्या राज्यातील महत्वाच्या महापालिकांसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अडल्या आहेत. त्यावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीची उद्या (२८ नोव्हेंबर) तारीख आहे. मात्र, गेल्या…
Milk Price Protest : आणखी नुकसान करून घेऊ नये; शरद पवारांचे आंदोलकांना आवाहन
अहमदनगर : गायीच्या दुधाला किमान ३४ रुपये लिटर दर दिला पाहिजे, या सरकारच्या आदेशाची दूध संघांकडून अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी अकोले येथे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली…
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण शक्य, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी फॉर्म्युला सांगितला
अहमदनगर: ओबीसी आरक्षणाची वर्गवारी केल्यास मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण देता येणार असून सरकारने माझा फॉर्म्यूला स्वीकारला तर २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देऊन प्रश्न सुटेल असा विश्वास ओबीसी नेते…
