शिवसेना मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द; ताफाही कमी, इंधन बचतीसाठी मोठा निर्णय
मुंबई मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि इंधन संकटाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान श्री Narendra Modi यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना मंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्र्यांचे सर्व परदेश दौरे रद्द करण्यात…
‘Thank You’ ठरला जगातील सर्वाधिक ट्रान्सलेट झालेला शब्द; Google च्या खुलाशाने सर्वच हैराण
नवी दिल्ली, ऑनलाईन अनुवादाच्या जगात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या Google Translate सेवेला २० वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने Google India ने एक रोचक माहिती समोर आणली आहे. गेल्या दोन दशकांत…
नीट पेपरफुटी प्रकरणात CBI ला मोठे यश; अहिल्यानगरातील तरुण अटकेत
अहिल्यानगर देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची व्याप्ती वाढवत आणखी एका संशयिताला अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे या २६ वर्षीय तरुणाला…
राष्ट्रपती भवनात ‘नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२६’ प्रदान
नवी दिल्लीदेशातील उत्कृष्ट परिचारिका व परिचारकांना प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२६’ आज राष्ट्रपती भवनात आयोजित गरिमामयी सोहळ्यात माननीय राष्ट्रपती श्रीमती Droupadi Murmu यांच्या हस्ते प्रदान करण्यात…
भारत योगाला जागतिक चळवळ बनवत आहे – ‘योग 365’ संकल्पनेवर विशेष भर
नवी दिल्ली@The Economic Times सोबत झालेल्या अभ्यासपूर्ण संवादात भारताच्या योग क्षेत्रातील जागतिक भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडण्यात आले. माननीय पंतप्रधान श्री @Narendra Modi यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली योगाला एका व्यापक आणि सर्वसमावेशक…
अमरावतीत २४ तासांत दोन खून; शहरात खळबळ
अमरावती अमरावती शहरात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत दोन खुनाच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पैशांच्या वादातून एका तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा मारहाण…
अमरावतीत वर्षभरात पाण्यात बुडून २१ जणांचा मृत्यू; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
अमरावती - जिल्ह्यात नदी, तलाव, कालवे आणि खदानींमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२५ ते १० मे २०२६ या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये तब्बल २१ जणांचा…
तलाव दुर्घटनेतील चारही मुलांवर अंत्यसंस्कार; अमरावती शोकमग्न*
अमरावती घातखेडा येथील तलावात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांवर सोमवारी अमरावतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सहलीसाठी गेलेल्या या चार मुलांचा करुण अंत झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.…
जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन
बुलढाणा जिल्ह्यात १ मेपासून स्व-जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून करण्यात येणार आहे. नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्ह्यातील…
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी ७४.३९ लाखांच्या उपाययोजनांना मंजुरी
वाशीम जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता सन २०२५-२६ च्या पाणीटंचाई कृती आराखड्यांतर्गत विविध गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट आणि रिचार्ज ट्रेंच या उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामांसाठी…
