वातावरणात बदल; १६ आमदारांची प्रकृती बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने अबू आझमींवर उपचार
नागपूर: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यादरम्यान बदलत्या वातावरणाने आमदार तसेच विधानभवन परिसरात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्दी-पडसे, हगवण तसेच रक्तदाबाच्या त्रासाने हैराण केले आहे. प्राप्त माहितीनुसार, आठ दिवसांत १६…
आधी धुसफुसले, नंतर हसले; नाराजीनाट्यानंतर विधानभवनात सर्वपक्षीय आमदारांचं फोटोसेशन
नागपूर : अधिवेशनादरम्यान विधासभा सदस्यांचे एकत्रित फोटो काढण्याची प्रथा आहे. त्यानुसार गुरुवारी विधानसभा अध्यक्षांनी निर्धारित केलेल्या वेळेला विधानभवनाच्या इमारतीपुढे काही सदस्य फोटोसेशनसाठी एकत्रित झाले. मात्र, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह बरेच मंत्री अनुपस्थित…
१० महिन्यांत २,४७८ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं, सर्वाधिक संख्या अमरावती-मराठवाडा विभागात
नागपूर: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात गेल्या १० महिन्यांत २ हजार ४७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात सर्वाधिक…
झेडपी शाळांची बिकट अवस्था; प्रसाधनगृहांची बोंब, शिक्षकांचीही कमतरता, गरजूंच्या मुलांनी शिकायचेच नाही काय?
नागपूर : जिथे शिक्षादान चालते, तिथेच मुतारीचा वास तुमच्या नाकात शिरतो, यापेक्षा अजून भीषण स्थिती कुठली असू शकते? शिवाय, त्याच शाळांत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पोषण आहाराचीही बोंब आहे. विद्यालये मोडकळीस…
आधी आजारांनी ग्रासलं, नंतर मित्रांनी हिणवलं; मात्र शेतकऱ्याने पैजेचा विडा उचलत गाठलं यशोशिखर
पुणे: मित्रांनी हिणवलेली गोष्ट जीवाला लागली. पैलवान होण्यासाठी चक्क पाच लाखांची पैज लावली. त्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वयाची अडसर कधीच येत नाही. तुम्ही ध्येयापर्यंत निश्चितच…
पीएमपीच्या वेळापत्रकात बदल; १८ डिसेंबरपासून निर्णय लागू होणार, ‘या’ मार्गावरील प्रवाशांवर होणार परिणाम
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) रातराणी बसचे वेळापत्रकामध्ये थोडासा बदल केला आहे. बस वाहक आणि चालकांसाठी रातराणी बसवरील कामाची वेळ रात्री साडेनऊ ते सकाळी सहा अशी करण्यात आली आहे.…
पुणेकरांची सुरक्षा ‘रामभरोसे’; वर्दळीच्या अनेक रेल्वे स्थानकांवर RPF कर्मचारीच नियुक्त नाहीत
पुणे : पुणे रेल्वे विभागातील आकुर्डी, पिंपरी, कामशेत अशा अनेक महत्त्वांच्या स्थानकांवरून रोज दहा हजारांपेक्षा जास्त प्रवासी रेल्वेने प्रवास करतात; पण या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) एकही कर्मचारी नसल्यामुळे रेल्वेने…
पेनटाकळी कालव्याची दुरुस्ती होणार प्रकल्पातील जलसमाधी आंदोलनाला यश :कालवा फुटून खरडून गेलेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाईही मिळणार
मेहकर : आरसीसी ट्रफच्या नवीन कॅनॉलचे बांधकाम करून उर्वरित गावांना पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून पाणी न सोडल्याने व कालवा फुटून झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाईही देण्यात येणार…
जिल्हा रुग्णालयाचा गैरव्यवहार आणला विधीमंडळात चव्हाट्यावर.. ९९ कोटीच्या भ्रष्टाचारात चोराच्या हाती चौकशी का ?- आ. गायकवाड
नागपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभार, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हे रुग्णालय उपचारासाठी की, रेफर टू.. साठी? हाच प्रश्न असतो. एका महिलेला रेफर केले जात असतांना तिचा रस्त्यातच झालेला…
रब्बीचा एक रूपयांत पीक विमा भरा आज शेवटची तारीख रब्बी हंगाम, गहू, हरभरा, कांद्यासह इतर पिकेही योजनेत सहभागी व्हा; माजी सभापती चव्हाण यांची माहिती.
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत. सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही शासन विम्याचा प्रीमियम शासन भरणार आहे त्यामुळे एक रुपयात रब्बीतही शेतकऱ्यांना पीक विमा काढून घ्यावे;…
