ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक, इन्फ्रास्ट्रक्चर हे कितीही महत्त्वाचे असले तरी निसर्गाचा समतोल हा देखील तितकाच महत्वाचा आहे.
ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक, इन्फ्रास्ट्रक्चर हे कितीही महत्त्वाचे असले तरी निसर्गाचा समतोल हा देखील तितकाच महत्वाचा आहे. रस्ते, दळणवळण, इन्फ्रास्ट्रक्चर शहरीकरण या गोष्टी होत असताना निसर्गाचा समतोल राखला जावा ही भूमिका कायम…
ऑल इंडिया पयाम -ए-इन्सानियत फोरम मंठातर्फे 70 गरिब गरजूंना मोफत ब्लैंकेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. शहरातील ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरम मंठा युनिटतर्फे ता 25 डेस्मबर 2023 सोमवार रोजी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ…
December 25, 2023
छत्रपती संभाजीनगर प्रराजपूत वतिनिधी गोकुळसिंग रखेडी बु.!! ला पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास प्रारंभ अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सहकार्याने बसविले पेव्हर ब्लॉक सोयगाव तालुक्यातील वरखेडी बु.येथे आमचा गाव आमचा विकास…
वैजापूर येथे पृथ्वीवरील सर्व सज्जनांच्या जीवनात शांती मिळू दे, ख्रिसमस निमित्ताने केली प्रार्थना
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर येथे पृथ्वीवरील सर्व सज्जनांच्या जीवनात शांती मिळू दे, ख्रिसमस निमित्ताने केली प्रार्थना वैजापूर येथे पृथ्वीवरील सर्व सज्जनांच्या जीवनात शांती मिळू दे, अन्याय,अज्ञान,व दिन दुबळ्यांच्या…
शेतकऱ्यांना “कृषीरत्न” पुरस्काराने आमदार सतेज पाटील साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सतेज कृषी प्रदर्शनामध्ये आज 5 कृषितज्ञांना "कृषीसेवारत्न" तसेच 15 प्रयोगशील शेतकऱ्यांना "कृषीरत्न" पुरस्काराने आमदार सतेज पाटील साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भरत मरजे, डॉ. अशोक पिसाळ, डॉ. योगेश बन, सत्यजीत…
शासन आपल्या दारी, शासकीय योजना घरोघरी.
शासन आपल्या दारी, शासकीय योजना घरोघरी या कार्यक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रम गारगोटी, ता.भुदरगड येथे…
३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीवर स्वराज्य स्थापन केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित भव्य किल्ले बांधणी सह विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण करीत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीवर स्वराज्य स्थापन केले. यासाठी त्यांना…
पुढील महिन्यात दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार.
पुढील महिन्यात दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असुन त्या निमित्ताने गेली ७०० वर्ष चाललेल्या संघर्षाला अंतिम स्वरूप प्राप्त होत आहे. प्रभु रामचंद्रांचे…
नाशिक महापालिकेसमोर पाणीकपातीचा पेच; पाणीपुरवठ्यात २१ दिवसांची तूट, अशी आहे स्थिती…
नाशिक : महापालिकेने नोंदविलेले सहा हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण कमी करून जलसंपदा विभागाने पाच हजार ३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर केल्याने आता महापालिकेसमोर पाणीकपातीचा पेच निर्माण झाला आहे.…
४०० लाख मेट्रिक टन साठा, तरीही निर्यातबंदी! तांदूळ उत्पादकांसह उद्योजक संकटात, नेमकं काय घडतंय?
नागपूर : भारतीय अन्न महामंडळाकडे जवळपास ४०० लाख मेट्रिक टनाहून अधिक तांदळाचा साठा आहे. यंदाच्या हंगामातील सुमारे १,०८० लाख मेट्रिक टन तांदूळ नव्याने जमा होईल. कुठल्याही परिस्थितीत देशात तांदळाची टंचाई होण्याची…
