शेतकऱ्यांवर अन्याय होतोय! अवकाळीची नुकसान भरपाई न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप
काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाला अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपासून वगळण्यात आल्याने आमदार तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. हरकरिताचा मुद्धा उपस्थित करून त्यांनी विधानसभेत याकडे…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पीककर्जाचे १४५ कोटी रुपये वाटप; उद्दिष्टाच्या तुलनेत प्रमाण फक्त १८ टक्के
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा सहकारी; तसेच राष्ट्रीयकृत बँकांना यंदा ८११ कोटी १२ लाख रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात…
वन्य प्राण्यांचे १० वर्षांत ६० हल्ले
मिरज : वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवी अतिक्रमण वाढल्याने दोघांमधला संघर्ष ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील गत दहा वर्षांतील आकडेवारीही यावर शिक्कामोर्तब करणारी आहे. वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात १३ जणांना जीव गमवावा लागला.…
अवकाळी पावसा मुळे शेकऱ्यांवर मोठे संकट हरबरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
प्रतिनिधी.. शुभम गावंडे गेल्या आठवड्या मध्ये अकोला जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात वकाळी पावसाने शेतातील पिकांचे नुकसान केले यात तूर ,हरबरा ,कापूस, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झले तर शेकऱ्यांवर…
आता ढगाळ वातावरण पावासा अभावी खरीप गेले; रब्बीचे पिके धोक्यात साहेब सांगा शेती करावी गेल्या वर्षीच्या सततच्या पावसाच्या अनुदानापासून तालुक्यात बरेच शेतकरी वंचित
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात यावर्षी जिल्यात झालेला अत्यत्य पाऊसामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकाच्चा चांगलाच फटका बसला कमी पर्जन्यमानामुळे पाणी पातळीत वाढ इशाली नाही. तरीही शेतकऱ्याने…
असंवेदनशील सरकारला शेतक-यांची काळजीच उरली नाही – दिलीप भोजराज हल्लाबोल मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा – राहुलभाउ बोंद्रे
चिखली: दि. 08 डसेंबर 2023 लहरीपणामुळे पाउस आलाच नाही, आणि आला तेव्हा होत्याचं नव्हतं करून गेला. शेतक-यांच्या हातची सोयाबीन, तुर,हरबरा,खरीप व रब्बी हंगामाची पिके नष्ट झाल्याने शेतक-यांवर आभाळ फाटलं. मागिल…
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, पावसाच्या हजेरीनं उपराजधानीत परत एकदा ‘हिवसाळा’,थंडी वाढली
नागपूर : मिग्जॉम वादळाचा फटका विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज बुधवारी खरा ठरला. पहाटेपासूनच तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने तसेच दुपारपासून सुरू झालेल्या हलक्या सरींमुळे बुधवारी थंडीत अचानक वाढ…
ऑरेंज सिटी की ‘जाम’ सिटी? २० मिनिटांचा प्रवास आला एक तासावर, या भागातील वाहनांमुळं डोकेदुखी
नागपूर : ऑरेंज सिटी म्हणून ओळख असणाऱ्या नागपूरची सुंदर आणि प्रशस्त रस्ते ही आणखी एक ओळख. कुठेही पोहोचायचे असेल तर अवघ्या २० मिनिटांत जाता येते, असे दाव्याने सांगितले जायचे; मात्र आता…
शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी पदयात्रेसह सभेला मोठया संख्येने उपस्थित रहावे – राहुलभाउ बोंद्रे आज नांदुरा येथे कॉग्रेसची शेतकरी संवाद यात्रा व सभेचे आयोजन
चिखली: अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस व किसान कॉग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी संवाद यात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 11 डिसेंबर 2023 रोजी…
जामनेर तहशिलदार आगळे यांनी केली नुकसानीची पाहणी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी अवकाळी पाऊसामुळे झालेल्या शेतकऱ्यांची शेतात बांधावर जाऊन नुकसानीची केली पाहणी जामनेर तालुक्यात अचानक सोसाट्याच्या वार्यासह आलेल्या अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान…
