राज्याच्या दोन उपमुख्यमंत्री निवडीचा पॅटर्न आता ग्रामपंचायतीत, जारकरवाडीला दोन उपसरपंच!
मंचर,पुणे : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्याच राजकारणाचा आदर्श घेऊन आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच असावे, अशी मागणी या ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी पत्रक…
केसरकरांचं पत्र, वडेट्टीवारांचं टीकास्त्र, तुषार दोषींची पुन्हा बदली, गृह विभागानं तीन दिवसात निर्णय फिरवला
पुणे : मराठा आरक्षणासाठी जालना येथे झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेने चर्चेत आलेले जालन्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात पुणे लोहमार्ग अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. दोशी यांची पुण्यात राज्य…
ज्यांना स्वतःला निवडून येता येत नाही ते पाडण्याची भाषा करतात; अनंत गीतेंच्या टीकेला श्रीरंग बारणेंचे उत्तर
पुणे : उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खोपोली येथे अनंत गीते यांनी मावळचे शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की,…
मराठा समाजाचेच होणार सर्वेक्षण; आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचे स्पष्टीकरण
पुणे : मराठा, ओबीसी, तसेच खुल्या वर्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय जाहीर होत नाही; तोच राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांनी आता केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार…
नागपूर विभागात ८ लाखांवर कुणबी, शिंदे समितीने घेतला आढावा
नागपूर : राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी गुरुवारी विभागीय आढावा घेतला.…
सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका, आधी कर्जमुक्ती करण्याची मागणी
नागपूर : शेतकऱ्यांच्या वेदना जाणण्यास सरकारकडे वेळ नाही. हे सरकार त्यांच्या मुळावर उठले आहे. सत्तेचा मलिदा चाखण्यात राज्यकर्ते व्यस्त आहेत, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे डागली.…
मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित; छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही, ते एक…; काँग्रेसचा घणाघाती आरोप
नागपूर.राज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे इतरत्र वळवण्यासाठी मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात नौटंकीचे मंत्रिमंडळ आहे. कुणाला मंत्री ठेवायचे, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार…
मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक, कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण? हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा?
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात सध्या चाचणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत…
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांच बोलणं बंद करावं अन्यथा….; मनोज जरांगेंचा इशारा
कोल्हापूर: मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार यामुळे एकाचा तीळपापड होत आहे. आज तो आमच्या कोपऱ्यात आला होता आणि खोकत होता म्हणे मात्र त्यांच्यावर आज मी जास्ती काही बोलणार नाही. मात्र, आपल्या टप्प्यात…
कोल्हापूरचा ५० वर्षांचा पाणीप्रश्न मिटला, सतेज पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण, सर्वपक्षीयांकडून सत्कार
कोल्हापूर : सतेज पाटील यांनी मला वचन दिलं होतं आणि ते आज पूर्ण झालं. त्यांनी थेट पाईपलाईन योजनेमध्ये पुढाकार घेऊन सर्व अडचणी दूर केल्या, यामुळे आता कोल्हापूरकरांना दररोज २०० लिटर पाणी…
