‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये नाशिक अग्रेसर; प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पास सीईओंची भेट
नाशिक : प्लास्टिक ही पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात मोठी समस्या आहे. प्लास्टिक संदर्भात प्रक्रिया व्यवस्थापन करून प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे व प्लास्टिकची मूल्यवाढ करणे इत्यादी गोष्टींसाठी नाशिक जिल्ह्यातील…
मोहिते पाटील-वळसे पाटलांचा विरोध, पुणे नाशिक औद्योगिक दृतगती महामार्गाचे काम थांबवा, अजितदादांचे आदेश
पुणे : विविध प्रकल्पांना जमिनी दिल्यानंतर आता पुणे- नाशिक औद्योगिक दृतगती महामार्ग आणि पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोठ्या प्रमाणात संपादित होणार आहे. त्यामुळेच सेमी हायस्पीड रेल्वेला…
सावधान! ‘फॅटी लिव्हर’ने वाढतोय ह्रदयविकाराचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, जाणून घ्या कारणे, लक्षणे, उपाय…
पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या विविध समस्या वाढत असतानाच आता ‘फॅटी लिव्हर’चा धोका वाढला आहे. लठ्ठ व्यक्तींबरोबर सडपातळ व्यक्तींना ‘फॅटी लिव्हर’चा सामना करावा लागत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब,…
टोइंग’चा भुर्दंड किती काळ? करारात २ वर्षांची मुदतवाढ, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
पुणे : नो-पार्किंगमधील वाहने उचलण्याचे कंत्राट दिलेल्या ‘विदर्भ इन्फोटेक’सोबतचा मूळ करार संपल्यानंतर सलग दोन वर्षे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ नियमानुसार देण्यात आली असली, तरीही टोइंग शुल्काच्या रकमेवरून गेली…
पुणे अपघातातील मृत युवक-युवतीच मद्यधुंद होते, हे दाखवण्याची तयारी, अनिल देशमुखांचा सावधतेचा इशारा
पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. मृत तरुण-तरुणीच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये फेरफार करुन ते…
३० जूनपर्यंत मागण्या मान्य करा नाहीतर नावे जाहीर करून त्यांना विधानसभेत पाडू, जरांगेंचा सरकारला इशारा, उपोषण स्थगित
मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित करून सरकारला ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ८ जूनपासून मनोज जरांगे जालन्यातील…
त्यामुळे बिहार आणि आंध्र प्रदेशला मिळू शकत नाही विशेष राज्याचा दर्जा, असं आहे कारण
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळू शकलेलं नाही. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर मोदींना सरकार स्थापन करावं लागलं आहे. दरम्यान, या…
मनोरमाच्या राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा, अॅड कटरे, गारोडे, मेणसेसह दहाजण मानकरी
सोलापूर : मनोरमा साहित्य मंडळीच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा झाली आहे. यावर्षी अॅड. लखनसिंह कटरे, प्रा. प्रमोद गारोडे, प्रा. आनंद मेणसे, संग्राम गायकवाड यांच्यासह यांच्यासह दहा साहित्यिकांना पुरस्कार देण्यात येणार…
Success Story: विशीत संसार तुटला, आयुष्यात हार न मानता दिल्ली गाठली अन् मंजरी IPS झाल्या
IPS Manjari Jaruhar Success Story: कमी वयात झालेले लग्न अन् काही दिवसांत नात्यात जर दुरावा आला तर कुठलाही माणूस खचतो. त्याला त्याच्या आयुष्यातील रस निघून गेल्याची जाणीव होते. खूपच कमी लोक…
निकृष्ट दर्जाच्या वीज केबल्सची दक्षता खात्यामार्फत चौकशी करा : आपची मागणी
पणजी: हणजूण तसेच म्हापसा व इतर ठिकाणी नित्कृष्ट दर्जाचे वीज केबल्स घातल्याने नागरिकांना शॉक लागण्याच्या तक्रारी वाढत आहेत. वीज मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याची दक्षता खात्यामार्फत चाैकशी करावी अशी मागणी आम…
