मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट..
नवल तेजराव सिरसाट मुंबई राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी "राजगृह" या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
आपले ठाकरे…
आपले ठाकरे .. ठाकरेजी शैलीखास घडवला रे इतिहास धन्य धन्य ते रे झाले जया लाभे सहवास व्यंगचित्रकार निर्मळ मनी न कधी उपहास कसा असावा माणूस असावा कसाउल्हास व्यंग नाही देश…
रस्ते वाहतूक अपघाती मृत्युंचे प्रमाण कमी करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना मोठे यश…
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार रस्ते वाहतूक अपघाती मृत्युंचे प्रमाण कमी करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना मोठे यश. याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात रस्ते…
पत्रकार हा त्याच्या कामावरून ओळखला जातो.
पत्रकार हा त्याच्या कामावरून ओळखला जातो. मित्रांनो मी तुमच्यासारखाच पत्रकारिता करून संपादक झालो आहे.आज मला हा मिळणारा मान सन्मान केवळ तुमच्यामुळे मिळतं आहे. म्हणून या क्षेत्रातील माझा अनुभव शेअर करणं…
आपले ठाकरे ..
आपले ठाकरे .. ठाकरेजी शैलीखास घडवला रे इतिहास धन्य धन्य ते रे झाले जया लाभे सहवास व्यंगचित्रकार निर्मळ मनी न कधी उपहास कसा असावा माणूस असावा कसाउल्हास …
रस्ते वाहतूक अपघाती मृत्युंचे प्रमाण कमी करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना मोठे यश…
प्रविण चव्हाण नंदुरबार नंदुरबार -:रस्ते वाहतूक अपघाती मृत्युंचे प्रमाण कमी करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना मोठे यश. याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी दररोज…
भारत जोडो यात्रेच्या स्वागतासोबतच होत आहे प्रश्नांचा भडीमार शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या व्यथा खा.राहूल गांधी यांनी जाणून घ्याव्या..संयोजक पातूर तालुका विकास मंच शिवकुमारसिंह बायस
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर वार्ता दि.१६ - शहरात गांधी परीवारातील राजपुत्र असलेले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.राहुल गांधी यांचे आगमन होत आहे.शहरात कधी न होणारी नागरिकांची अफाट गर्दी रस्त्या रस्त्यावर…
बसची चारचाकी वाहनाला धडक ; चौघे जखमी..
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा घाटाजवळ एस.टी. बसने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने चौघांना दुखापत झाली असून याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलिस सूत्रांनी…
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर २२ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या अन्यथा २४ नोव्हेंबरला मुंबईला हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात घेणार जलसमाधी; रविकांत तुपकरांची घोषणा !
रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्यामुळे सरकारला आणखी ८ दिवसांचा अल्टीमेटम ! म्हणाले, जीव गेला तरी मागे हटणार नाही.. बुलडाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबरला बुलडाणा येथे झालेला…
ग्रा.पं. निवडणूकी करिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा…
अकोला भुषण महाजन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा देण्यात आली आहे. तरी तहसिलदारांनी ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र स्वीकारून प्राप्त…
