अंतर योग गणेश विद्या महायज्ञ भारताला विश्वगुरु बनविण्याचा ऐतिहासिक महासोहळा
अंतर योग गणेश विद्या महायज्ञ भारताला विश्वगुरु बनविण्याचा ऐतिहासिक महासोहळा नवी मुंबई – भारताला आध्यात्मिक विश्वगुरु बनविण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल म्हणून, अंतर योग फाउंडेशन च्या वतीने "अंतर योग गणेश विद्या…
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा* मुंबई, 9 मे भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा…
*नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत* *-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश* *‘झिरो माईल’ होणार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र*
*सर्व कामे दर्जेदार व्हावीत- चंद्रशेखर बावनकुळे*
पोलीस आयुक्तांची रहाटेनगर टोळी झोपडपट्टीला धडक – गुन्हेगारांना थेट इशारा!
पोलीस आयुक्तांची रहाटेनगर टोळी झोपडपट्टीला धडक – गुन्हेगारांना थेट इशारा! नागपूर, ७ मे २०२५: शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी धडक पाऊल उचलले.…
नागपुर में बढ़ती असहिष्णुता और मानसिक तनाव से उपजे अपराध: क्या केवल पुलिस को दोष देना न्यायसंगत है?
नागपुर में बढ़ती असहिष्णुता और मानसिक तनाव से उपजे अपराध: क्या केवल पुलिस को दोष देना न्यायसंगत है? दिनांक: 8 मई 2025 | स्थान: नागपुर, महाराष्ट्र तेजी से विकसित होता…
पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव!
खामगाव:- तालुका प्रतिनिधी पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलेल्या ग्राहकांना काही विशेष सेवा देणे पेट्रोल पंप चालकांना बंधनकारक आहे. मात्र, अनेक ग्राहकांना याबद्दल माहितीच नसते. शौचालय, शुद्ध पाणी, इंधनाची…
संग्रामपूर, सोनाळ्यात पोलिसांची ‘मॉक ड्रिल’ युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्गदर्शक सूचना
संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा एक भाग म्हणून ग्रामीण भागात प्रशासकीय यंत्रणेकडून मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. युद्धाच्या काळात नागरिकांनी आपत्कालीन स्थितीला कसं सामोरे जायचे. विशेषतः हवाई…
तापमानामुळे आंबिया बहर ओसरला! शेतकऱ्यांची चिंता वाढली: मदतीची मागणी
खामगाव:- तालुका प्रतिनिधी संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी हजारो रुपयांचा खर्च करत कीटकनाशके व रासायनिक खतांचे नियोजन केले. मात्र, गेल्या काही आठवड्यापासून सतत वाढणाऱ्या तापमानामुळे या झाडांवर विपरीत…
जिल्ह्यातील ४.७२ लाख शेतकऱ्यांना ६३५ कोटींची नुकसानभरपाई
बुलडाणा:- जिल्हा प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चार लाख ७२ हजार ५८४ शेतकऱ्यांसाठी तब्बल ६३५ कोटी ७४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे.…
काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षांसह प्रमुख चेहरे भाजपात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाचे वारे
चिखली:- तालुका प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा असलेल्या राज्यातील जनतेला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचे वारे जोर धरू लागले आहेत. काँग्रेस पक्षाच्या…
