फटाके फोडणाऱ्या सायलेन्सरच्या बुलेटचा धुमाकूळ; अल्पवयीनांकडून अंधाधुंद वेगाने वाहनचालना, कारवाईची मागणी…
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा शहरा सह तालुक्यात कर्कश आवाज करणाऱ्या बदललेल्या सायलेन्सरच्या बुलेट दुचाकींमुळे नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः अल्पवयीन मुलांकडून ही वाहने अंधाधुंद आणि अमर्यादित…
मंठ्यात खतांचा काळाबाजार तेजीत?
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा (कृषी अधिकाऱ्यांच्या ‘आशीर्वादा’ने शेतकऱ्यांची खुली लूट!) राज्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या आयातीवर मर्यादा आल्याची चर्चा असतानाच मंठा तालुक्यात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण…
‘साहेब’ सोडले, पण ‘दादां’च्या यादीत नाव मिळेना! पटेल, भुजबळ, तटकरेंची अवस्था “ना घर का, ना घाट का”?
मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक भन्नाट राजकीय कॉमेडी सुरू आहे, आणि त्याचे मुख्य 'हिरो' ठरलेत आपले दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे! कालपर्यंत जे नेते "आम्हीच मूळ…
40 हजारांची लाच : दोन पोलिस अंमलदार ACB च्या जाळ्यात; आता SP रितू खोखर यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह
धाराशिव / कळंब – प्रतिनिधी कळंब शहरातील रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी 40 हजार रुपयांच्या कथित हप्त्याची मागणी करून त्यापैकी 36 हजार रुपये स्वीकारताना दोन पोलिस अंमलदारांना लाचलुचपत…
अमरावतीत २४ तासांत दोन खून; शहरात खळबळ
अमरावती अमरावती शहरात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत दोन खुनाच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पैशांच्या वादातून एका तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा मारहाण…
अमरावतीत वर्षभरात पाण्यात बुडून २१ जणांचा मृत्यू; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
अमरावती - जिल्ह्यात नदी, तलाव, कालवे आणि खदानींमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२५ ते १० मे २०२६ या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये तब्बल २१ जणांचा…
तलाव दुर्घटनेतील चारही मुलांवर अंत्यसंस्कार; अमरावती शोकमग्न*
अमरावती घातखेडा येथील तलावात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांवर सोमवारी अमरावतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सहलीसाठी गेलेल्या या चार मुलांचा करुण अंत झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.…
जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन
बुलढाणा जिल्ह्यात १ मेपासून स्व-जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून करण्यात येणार आहे. नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्ह्यातील…
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी ७४.३९ लाखांच्या उपाययोजनांना मंजुरी
वाशीम जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता सन २०२५-२६ च्या पाणीटंचाई कृती आराखड्यांतर्गत विविध गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट आणि रिचार्ज ट्रेंच या उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामांसाठी…
NEET UG 2026 पेपर लीकच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; परीक्षा रद्द होणार का?
देशातील वैद्यकीय शिक्षणासाठीची महत्त्वाची प्रवेश परीक्षा असलेल्या NEET UG 2026 संदर्भात पेपर लीकच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर परीक्षा रद्द होणार असल्याच्या चर्चांना…
