Latest पर्यावरण News
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कापूस खरेदीच्या सोमवारी शुभारंभ.
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र, पळशी येथे सोमवार पासून कापूस खरेदीच्या शुभारंभ शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या…
शहरात पाण्याची आवक घटली; बिघाडाची मालिका सुरुच, १५० एमएलडीचा फटका
शहराच्या पाणी पुरवठा योजनेत बिघाड होण्याची मालिका सुरूच आहे, त्याचा परिणाम म्हणून शहरात येणाऱ्या पाण्याची आवक घटली असून नागरिकांनी कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळू लागले आहे. नवीन योजनेचे…
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब; प्रशासकीय दिरंगाईने पाण्याची ३० टक्के हानी
जायकवाडी धरणात ऑक्टोबर अखेरीस पाणी सोडणार असल्यामुळे पाण्याची ३० टक्के हानी होईल, असे जलतज्ज्ञांनी म्हटले आहे. नदीपात्र कोरडे पडले असून वाढत्या उष्णतेमुळे पाणी पात्रात झिरपणार आहे.प्रशासकीय दिरंगाईत उर्ध्व भागातील धरणांतून…
