मंठ्यात दोन दिवसीय तब्लीगी उमुमी इज्तेमाची सांगता!
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा शहरात आयोजित दोन दिवसीय तब्लिगी - उमुमी इज्तेमाची ता.23 नोव्हेंबर रोजी रात्री सांगता झाली. पार पडलेल्या इज्तेमाचे आयोजन मुस्लिम बांधवांच्या…
रविकांत तुपकरांना ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष; शर्वरी तुपकरांचे पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन
बुलढाणा: जिल्ह्यात २९ नोव्हेंबर रोजी कापूस सोयाबीनच्या योग्य नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मंत्रालयाला घेराव घालून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही आंदोलन करण्याचे सरकारला अल्टिमेटम दिले होते. आज…
आता हद्दच झाली राव! नागपूरकरांच्या चक्क कचराकुंड्याच गायब; शहराच्या विविध भागातील संतापजनक प्रकार
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करू पाहणाऱ्या शहराला सध्या कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. कुठेही कचऱ्याचे साम्राज्य दिसते, हे वास्तव आहे. हे कमी होते की काय, आता महापालिकेने ठेवलेल्या कचराकुंड्याच गायब करण्याचे…
नोव्हेंबर संपत आला तरी थंडीचा फिल येईना पण पाऊस येणार, राज्यातील ‘या’ भागात उद्यापासून हजेरी लावण्याची शक्यता
नागपूर : नोव्हेंबर महिना संपत आला असूनही अद्याप थंडीचा म्हणावा तसा ‘फिल’ आलेला नाही. सध्या बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना आठवड्याअखेरीस पावसाचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत…
ऊसदराबाबत चौथ्या बैठकीतही तोडगा नाहीच, वळसे पाटलांसोबतची बैठकही निष्फळ, राजू शेट्टींचा इशारा
कोल्हापूर: गेल्या वर्षीच्या तुटलेल्या उसाला आम्ही ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची मागणी केली होती आता आम्ही तीन पावलं मागे येत आहोत. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला शंभर रुपयांचा दुसरा हप्ता द्या, कारखानदारांनी यासाठी…
ऊस दरासाठी स्वाभिमानीचा चक्काजाम, पुणे बँगलोर रोडवर ५ किमी रांगा, वाचा ट्रॅफिक अपडेट…
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाला दर मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी चार बैठका घेण्यात आल्या. मात्र अद्यापही ऊस दराबाबत कोणताच तोडगा निघाला नाही.…
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई नियोजनाची कामे वेगाने पूर्ण करा – पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील
बुलडाणा, दि. 23 (जिमाका): गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस सरासरीच्या 22 टक्के कमी झाला असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या नियोजनाची कामे संबंधित यंत्रणांनी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…
तरुणाईला मोहाच्या दारुची चटक; उत्पादन शुल्क विभागाने वर्तविला धोका, होऊ शकतो गंभीर परिणाम
नागपूर: प्राचीन वैद्यकशास्त्रातून आपल्याला अनेक औषधी वनस्पतींची माहिती मिळाली आहे. या वनस्पतींपैकी एक म्हणजे मोह किंवा महुआ. पशुखाद्य म्हणूनही याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, या मोहापासून बनविण्यात येत असलेल्या अवैध…
परभणीत कोरडा दुष्काळ जाहीर करा; माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी
परभणी : पाऊस कमी झाल्याने जिंतूर, सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, तूर, हळद, कापूस व इतर सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्याअभावी सोयाबीन वाळून गेले आहे,…
सोयाबीनचा मृत्यू झाला! नंतरच्या विधीसाठी…; शेतकऱ्याने पत्रिका छापल्या, राज्यात चर्चा, कारण काय?
राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात हानी पोहचली आहे. राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. अशातच यवतमाळमधील एका शेतकऱ्याने सोयाबीनचा मृत्यू झाल्याच्या पत्रिका वाटल्या आहे. या पत्रिकांची सर्वत्र चर्चा…
