“मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीनं करावा…”, पत्नीची विचित्र मागणी
सध्या विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे सामान्य झाली आहेत. नवरा असो वा बायको, लग्नानंतरही लोकांचे दुसऱ्यासोबत अफेअर असल्याची अनेक प्रकरणे दिसून येतात. दरम्यान, उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असेच एक प्रकरण समोर आले…
“निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या पण…”; लोणावळा दुर्घटनेनंतर पोलिसांच्या सूचना
लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा खंडाळा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी येथील निसर्ग सौंदर्याचा, धबधब्यांचा आनंद जरूर घ्यावा मात्र हे करत असताना धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन, लोणावळा शहरचे पोलीस…
दूध दरवाढीसाठी कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर आंदोलन; ४० रुपये दर देण्याची मागणी
अहमदनगर : दुधाला किमान ४० रूपये प्रती लिटर दर देण्यात यावा, यासह स्वतंत्र न्यायधीकरणाची स्थापना करून किमान आधारभुत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरूस्ती करून जास्तीत…
हरित क्रांतीचे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड
आज दिनांक- १ जुलै २०२४ रोजी हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या १११ व्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्याने बुलढाणा शहरांमध्ये धर्मवीर काम करतील संजय भाऊ गायकवाड यांच्या…
बुलढाणा जिल्ह्यातील बारी समाज बांधवांच्यावतीने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा भव्य सत्कार संपन्न
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे तडकाफडकी बारी समाज बांधवांसाठी संत शिरोमणी श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना…
कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटरला ५० कोटी; अंबाबाई तीर्थक्षेत्र, शाहू स्मारकाला ठेंगा
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाकडून कोल्हापूरच्या मोठ्या अपेक्षा होत्या; परंतु कन्व्हेन्शन सेंटरसाठी ५० कोटींची तरतूद वगळता काहीच पदरात पडलेले नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून…
डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी ‘रामबाण’, छत्रपती संभाजीनगरात मनपा जळालेले ऑइल वापरणार
छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी पावसाळ्यात शहरातील काही भागात डेंग्यू, मलेरियाचे थैमान असते. शहरात २६३ अतिजोखमीचे स्पॉट आहेत, या भागात कोणतेही साथ रोग पसरू नयेत म्हणून मनपाने जळालेल्या इंजिन ऑइलचा वापर करण्याचे…
कश्यपी धरणग्रस्तांचा वाद थांबला, गंगापूर धरणासाठीपुन्हा पाणी विसर्ग सुरू
नाशिक- कश्यपी धरणातून गंगापूर धरणासाठी विसर्ग करण्यासाठी जलसंपदा विभागाने मध्यस्थी केल्यामुळे अखेरीस या धरणामध्ये 500 क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग सुरू झाला आहे. गंगापूर धरणातील साठा अवघा सतरा टक्के इतका झाला…
पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार; ४७५ कोटी खर्च, ‘असे’ आहे नवीन टर्मिनल
पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सीआयएसएफचे मनुष्यबळ गृहविभागाकडून मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी…
बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या आरोग्याशी खेळ होईल; नीट पेपर फुटीवर विरोधक आक्रमक
मुंबई - नीट पेपर फुटीवरून देशभरात वादंग निर्माण झालेले असताना महाराष्ट्रात त्याचं लातूर कनेक्शन पुढे आले आहे. या पेपर फुटीवरून विधानसभेत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. नीटच्या झोलबाबत सरकारने भूमिका स्पष्ट…
