‘गुजरातचा प्रकल्प राज्यात आणलाय, आता..’, उदय सामंत यांचे आवाहन
राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले की आरडा ओरड केली जाते. आता महाराष्ट्र सरकारने गुजरातमधील प्रकल्प नंदूरबारला आणला. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पासाठी आवश्यक भूमी अधिग्रहणाच्या प्रक्रियेत अडथळे येऊ न देण्याचे आव्हाने…
विधानसभेच्या गॅलरीतून प्रकाश पोहरेंची घोषणाबाजी; सुरक्षा रक्षकांनी घेतले ताब्यात
Winter Season: बुधवारी देशाच्या संसदेत सभागृहाच्या आत आणि बाहेर गदारोळ झाला. लोकसभेतील व्हिजिटर्स गॅलरीतून दोन जणांनी उड्या मारून पिवळ्या रंगाचा स्प्रे फवारला. त्यांनी खाली सभागृहात उड्या देखील मारल्या होत्या. या…
“बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले?” पकोडे तळत रोहित पवार अन् सतेज पाटलांचे विधानभवन परिसरात आंदोलन
Nagpur News : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा निषेध करत विधानभवन परिसरात पकोडे तळले. यावेळी सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘पेपरफुटी झाली, काय दिवे लावले’, ‘भरतीची घोषणा,…
देवेंद्र फडणवीस रोखणार ऑनलाइन बेटिंग
Nagpur News : ‘महादेव ॲप''सारख्या ऑनलाइन जुगारावर रोख लावण्यासाठी राज्यात अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी फ्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. सोबतच तारेतारकांना जुगाराच्या जाहिराती करू नये, असे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे…
निलडोह-डिगडोह पाणीपुरवठा योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ – गुलाबराव पाटील
हिंगणा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील इसासनी-वागधरा तसेच निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेची कामे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. तथापि या कामांची अंतिम टप्प्यातील उर्वरित कामे पाहता या…
विदेशी गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र ठरले अव्वल – उदय सामंत
Nagpur News: केंद्र सरकारने एफडीआयची यादी गुरुवारी जाहीर केली. गत महिन्यात २८ हजार ८३८ कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात केली. राज्य विदेशी गुंतवणूक आणण्यात देशात पुन्हा एक नंबर अर्थात अव्वल ठरले आहे,…
लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा; ५ हजार ९०० कोटींचे कर्ज थकीत
Nagpur News: सहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषित केली होती. राज्यातील सर्वच जिल्ह्यात धनत्रयोदशीच्या दिवशी गाजावाजा करीत कर्जमाफी केल्याच्या प्रमाणपत्रासह महिलांना साडी-चोळीचे वाटप केले…
इस्लाम व ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही आदिवासी आरक्षण घेणं चूक, विधान परिषदेत जोरदार खडाजंगी
नागपूर : राज्यात मूळ आदिवासींनी विविध धर्म विशेषत: इस्लाम व ईसाई धर्म स्वीकारल्यानंतरही आदिवासी म्हणूनच आरक्षण घेत राहणे चूक असून त्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी गुरुवारी विधान परिषदेत करण्यात…
योजना एकच, नियमांत भिन्नता, दोन विभागांत समन्वय नाही, कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडूनच खंत
नागपूर : शेततळे बांधण्यासाठी कृषिविभागाची कमाल मर्यादा केवळ ७५ हजार आहे. मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत अर्ज केला तर सहा लाखांपर्यंतचा निधी प्राप्त होता. एकाच योजनेसाठी दोन विभागांत असलेली ही तफावत खुद्द…
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत
नागपूर : राज्यात विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्राने परत एकदा आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण, २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत…
