अतिवृष्टीमुळे राज्यातील दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात
पुणे : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ५०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्यावर…
मंडप परवानग्यांमध्ये विघ्न! गणेशोत्सव महिन्यावर येऊनही पालिकेकडून प्रक्रियेला प्रारंभ नाही
मुंबई : दरवर्षी मुंबई महापालिका दोन महिने आधीच गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना राबवून मंडपांसाठी परवानग्या देते. यावेळी गणेशोत्सवाला एक महिना राहिला असताना पालिकेकडून ही सुविधा सुरूच झालेली नाही. परवानगीची प्रक्रिया…
धावत्या मोनोत मोबाइलचा स्फोट; प्रवाशांना पाठविले दुसऱ्या गाडीतून
मुंबई : संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील धावत्या मोनो गाडीत एका प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.…
सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी…
आयशर कंटेनर तीन जणांना चिरडले सहा वर्षाची मायरा पठाण चिमुकली जागीच ठार
वर्षा चव्हाण जालना येथे रुग्णालयात नेत असताना रस्त्यात मृत्यू गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंंठा/ता.२९ वृत्तसंकलन चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर कंटेनरने तीन जणांना चिरडले सहा वर्षाची मायरा पठाण…
तीस वर्षानंतर यंदा खरिपात या जिल्ह्यात कांद्याची २७ हजार हेक्टरवर पेरणीतीस वर्षानंतर यंदा खरिपात या जिल्ह्यात कांद्याची २७ हजार हेक्टरवर पेरणी
सोलापूर : जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने यंदा जून व जुलै महिन्यातच खरीप पेरणी पावणेदोनशे टक्क्यांपर्यंत गेली असताना कांदा व टोमॅटो लागवडीचेही असेच झाले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत टोमॅटोची दुप्पट…
मुंबईत जुलैमध्ये १२ हजार मालमत्तांची विक्री; राज्याच्या तिजोरीत १०४७ कोटी रुपयांचा महसूल
मुंबई : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील मालमत्ता विक्रीचा धडाका कायम असून, जुलै महिन्यात मुंबईत १२ हजार १२९ मालमत्तांची विक्री झाली. याद्वारे राज्य सरकारला एकूण १०४७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. चालू वर्षात…
नीट-युजी आधारे प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा; अभियांत्रिकी प्रवेशासाठी सुधारित गुणांची मुभा
मुंबई : नीट युजी परीक्षेतील गुणांच्या आधारे अभियांत्रिकी शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) २६ जुलैला नीट युजी परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर केला…
मुंबईचा पाऊस २ हजार मिलीमीटर पार; जुलैपर्यंत २०४९ मिमी पावसाची नोंद
मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरात यंदा जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. या पावसाने जूनमधील तूट भरून काढली असून, ३० जुलैच्या अखेर दोन हजार ४९ मिमीचा टप्पा पार…
मृत्यूनंतर ९ महिन्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; महावितरणच्या २ अधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल
मुंबई : मुलुंड कॉलनी येथील सहा वर्षीय अर्णव भंडारे याच्या मृत्यूप्रकरणी मुलुंड पोलिसांनी महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांसह अनधिकृतपणे विद्युत जोडणी घेणाऱ्या चार रहिवाशांविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवला आहे. नऊ महिन्यांनी सदोष…
