रमाबाई आंबेडकर नगर बाधितांची पात्रता निश्चिती; ७,६२९ रहिवाशांच्या घरांचा मार्ग मोकळा
मुंबई :घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकास प्रकल्पातील १४ हजार २५७ रहिवाशांपैकी ७ हजार ६२९ रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्यात आली आहे. उर्वरित रहिवाशांना पात्रता निश्चिती करण्यासाठी पुढील दोन महिन्यात कागदपत्रे सादर…
शेतकऱ्यांसाठीचा पोक्रा १ प्रकल्प संपला, सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड
छत्रपती संभाजीनगर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोक्रा योजनेच्या टप्पा १ समाप्त झाल्याने या योजनेत राज्यभर कार्यरत असलेल्या सुमारे ५५० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पोक्रा योजनेच्या टप्पा दोनला…
हजार कोटी देतो, पण पहिल्या हप्त्यात ५०० कोटीच घ्या, बाकीचे नंतर बघू ना..!
मुंबई : निधीअभावी मेट्रो खर्चातील वाटा उचलणे तूर्तास शक्य नाही, अशी भूमिका घेणारी मुंबई महापालिका आता अखेर तयार झाली असून, एमएमआरडीएला एक हजार कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी ५००…
खड्ड्यांत गेलेला ‘तो’ रस्ता आम्हाला हस्तांतरित नाही, मुंबई पालिका; बिल्डरला बजावली नोटीस
मुंबई : कांदिवली पश्चिमेतील लिंक रोडजवळील लालजीपाडा येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. हा रस्ता अद्याप झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेला नाही; तसेच याबाबत सतत पत्रव्यवहार सुरू…
विनातारण कर्जही नाही अन् अनामत रकमेचे पैसेही बुडले, कोल्हापुरातील एका निधी बँकेचा अनेकांना गंडा
कोल्हापूर : तुम्हाला हवे तेवढे कर्ज आणि ते देखील कोणतेही तारण न घेता देतो, तुम्ही फक्त कर्जाच्या काही टक्के अनामत रक्कम रोख आमच्या बँकेत भरा, असे आमिष दाखवून नव्यानेच स्थापन…
नकली वाघांना शिवरायांच्या खऱ्या वाघ नखाचे महत्व कसे कळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार असे मत मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्याचवेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
राज्यातील बसस्थानकांसाठी एमआयडीसीने दिले ६०० कोटी – मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : राज्यातील १९३ बसस्थानकांसाठी एमआयडीसीने ६०० कोटी रुपये दिले आहेत. त्यात लोकार्पण होणारे पाली (ता. रत्नागिरी) हे सर्वात पहिले बसस्थानक आहे, असे उद्गार उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत…
सततच्या पाठपुराव्याला अखेर यश,पेनटाकळी प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण संपन्न.!
मौजे दुधा-ब्रह्मपुरी ता.मेहकर येथील ओलांडेश्वर संस्थान सभागृहात पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाझरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना माझ्या व आमदार श्री संजय रायमुलकर यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले. मागील अनेक…
लिहा बु तसेच सिंदखेड लपाली येथील असंख्य पदाधिकाऱ्यांचा तसेच कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये भव्य पक्षप्रवेश..
आज दिनांक १७ जुलै २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम. लिहा बुद्रुक येथील संभाजी ब्रिगेडचे तालुका संपर्कप्रमुख मोताळा श्री. राजेश दिलीप महाजन, संभाजी ब्रिगेड शाखाप्रमुख यदुराज अवधूत महाजन,…
राज्य वनसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदके देण्याचा प्रस्ताव प्रलंबित
अमरावती: महाराष्ट्र वन विभागातील वनांचे संरक्षण, व्यवस्थापन व संवर्धन प्रभावीपणे होण्याकरीता क्षेत्रीय स्तरावर कार्यरत वनमजूर, वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षांचे मनोधैर्य वाढविणे आणि त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबाबत प्रोत्साहित करण्याकरीता पुरस्कार…
