maharashtra

Latest maharashtra News

कुणाला हवे घरकुल, कुणी म्हणतं पाणी द्या; प्रशासकीय यंत्रणेची मेळघाटात वारी

 अमरावती: कुणाला घरकुल नाही भेटले, तर कुणी म्हणतं पिण्यासाठी पाणी नाही. योजनांचा लाभ भेटत नसल्याची व्यथा मेळघाटातील आदिवासींनी मांडली. या बाबी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या दारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमरावतीत तरुणाला आधी कारनं उडवलं मग चाकूनं हल्ला करत केली हत्या

अमरावती - राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केडियानगरस्थित महापालिकेच्या उद्यानासमोर एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही थरारक घटना घडली. रोहित अमोल मांडळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोहरादेवीचा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत समावेश करावा ..डॉ प्रशांत राठोड

मेहकर सरकारने सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे. मात्र बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरा देवीचा या योजनेत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

आभासी नफा दाखवून साडेसहा लाखांनी चुना

अमरावती : शेअर मार्केटमध्ये आभासी नफा दाखवून येथील एका तरुणाची ६.४७ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. २६ मार्च ते १५ मेदरम्यान ती फसवणुकीची मालिका चालली. याप्रकरणी, रवी दुल्हानी (४०, रा.

KHOZ MASTER KHOZ MASTER

२५ लाख झाडे देणार तुम्हाला प्राणवायू!, वनविभागाचे नियोजन

अमरावती : वनविभागाने नाव संकल्प हाती घेत 'अमृत वृक्ष आपल्या दारी' ही योजना राबवायला सुरुवात केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत योजनेत वनमहोत्सव घेण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 'एक पेड माँ के नाम'

KHOZ MASTER KHOZ MASTER

सहा महिन्यात शासकीय रक्तपेढीने १०३ बॉटल दूषित रक्त केले नष्ट

अमरावती: रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे; परंतु रुग्णांना रक्त चढविण्यापूर्वी रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते. जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांमध्ये ४ हजार ४०९ जणांनी रक्तदान केले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

भरपावसाळ्यातही मेळघाटातील नऊ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा; स्रोत मृतच

अमरावती : जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै या कालावधीत आतापर्यंत २२४ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, विखुरलेल्या स्वरूपातील या पावसाने टंचाईग्रस्त गावांतील भूगर्भातील जलपातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे मेळघाटातील नऊ

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींमधून क्षयरोग हद्दपार! निकष पूर्ण ग्रामपंचायतींचा गौरव

अमरावती: केंद्र सकारने येत्या २०२५ पर्यंत भारत हा क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. याचाच एक भाग म्हणून गावपातळीवर आरोग्य संस्था, उपकेंद्र, हेल्थ वेलनेस सेंटरचे कर्मचारी व अधिकारी तसेच संबंधित

KHOZ MASTER KHOZ MASTER

नालवाडा परिसरात ढगफुटी; वेदर स्टेशनला नोंद ६ मिमी पावसाची

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील नालवाडा व माटेगावात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. हे गाव ज्या महसूल मंडळात येते, त्या खल्लार मंडळातील वेदर स्टेशनवर त्या दिवशी फक्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वच्छता कंत्राटदारांना २० जुलैची डेडलाइन, अन्यथा ‘ब्लॅकलिस्ट’

अमरावती : शहरात दैनंदिन स्वच्छतेची कामे करारनाम्यानुसार होत नसल्याने प्रभागामध्ये अस्वच्छता कायम आहे. नाल्याची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याचे निरीक्षण नोंदवून आपण आपल्या कामामध्ये २० जुलैपर्यंत योग्य सुधारणा करणे बंधनकारक आहे, अशी

KHOZ MASTER KHOZ MASTER