maharashtra

Latest maharashtra News

मुंबईला केला राम राम धरली गावाची वाट अन् रेशीम शेतीत केली कमाल

 रत्नागिरी: नवोदय विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण, मुंबईत जाऊन इंटेरियर डिझायनर्सचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर साहजिकच चांगल्या पगाराची नोकरी चालून आली. पण मुंबईला राम राम करून गावाची वाट धरली.   राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

दूध अनुदानातील अटी शिथील, अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर

मुंबई : दुधाला शासनाने प्रती लीटर पाच रूपये अनुदान जाहीर केले आहे. अनुदान देण्याबाबत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल बनविण्यात आले आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील शेवटच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची

KHOZ MASTER KHOZ MASTER

लग्नसोहळा संपेपर्यंत यांचे काम घरांमधूनच; बीकेसीतील कर्मचाऱ्यांना १५ जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’

मुंबई : रिलायन्स उद्योगसमूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त मुंबईतील मुख्य व्यावसायिक केंद्र बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात कार्यालये असलेल्या अनेक कंपन्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्रीमंतांना आजही क्रेझ सेकंड होमची; गेल्या दीड वर्षात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार

मुंबई : एकीकडे मुंबई शहरात घरांची विक्रमी विक्री होत असतानाच दुसरीकडे आता श्रीमंत मुंबईकरांनी मुंबईनजीक सेकंड होम घेण्यावरही जोर लावल्याचे दिसते. गेल्या दीड वर्षात अलिबाग, लोणावळा, कर्जत, नेरळ, मुरबाड, लोणावळा ते

KHOZ MASTER KHOZ MASTER

उत्तरपत्रिका पुन्हा व्हायरल, तिसरी ते नववी पायाभूत चाचणी; मूळ उद्देशालाच हरताळ

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील वर्षातील वर्गाचा अभ्यास कितपत कळला हे तपासण्यासाठी पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात येते. यंदाही १० ते १२ जुलैदरम्यान एसीसीईआरटीकडून या चाचण्या घेण्याच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

खड्ड्यांमुळे पाच वर्षांत १५८ जणांचा बळी; ३४० अपघातांत ३०९ जण जखमी

मुंबई : पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसत आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईसह राज्यात खड्ड्यांमुळे ३४० अपघातांच्या घटना

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोयाबीनची आवक वाढली आता.. भाव ५ हजारांवर कधी जाणार?

सांगली: आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; परंतु भाव अजूनही वाढलेले नाहीत. दरम्यान, आता खरीप हंगामात पेरणीसाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे भाव

KHOZ MASTER KHOZ MASTER

पसार झालेल्या इरण्णावर अखेर निलंबनाची कारवाई

  लातूर : 'नीट' प्रकरणी लातुरात गुन्हा दाखल झाल्यापासून इरण्णा मष्णाजी काेनगलवार हा तपास यंत्रणांना गुंगारा देत पसार आहे. अद्यापि त्याचा सुगावा लागला नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

जयंत पाटलांबाबत नेमके कुठे गणित बिघडले; संजय राऊतांचा विधान परिषद निकालावर गौप्यस्फोट

विधान परिषद निकालावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपच्या 103 आमदार व त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले आहेत. शिंदे गट व अजित

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे काय भूमिका घेणार?

छत्रपती संभाजीनगर : सगेसाेयऱ्यांचा कायदा करावा आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत शुक्रवारी संपली.

KHOZ MASTER KHOZ MASTER