अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा स्वामी रामानंद तीर्थ राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी श्रीमती अंजनाताई राजपूत यांना देण्यात आला.

Khozmaster
2 Min Read

प्रवासी प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत लातूरराष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष राणीताई स्वामी यांच्या हस्ते देण्यात आला तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडी व स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार संपन्न मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री आमदार संजय जी बनसोडे साहेब माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अरुण चव्हाण देशमुख इत्यादी उपस्थित होते मराठवाड्याच्या लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी औरंगाबाद जिल्हयातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली . याप्रसंगी औरंगाबाद जिल्ह्यातील इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते संमेलन सोहळ्याच्या व मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी महान स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले .यावेळी महाराष्ट्र राज्यातील लातूर नांदेड कोल्हापूर सोलापूर अमरावती अकोला बुलढाणा जालना रायगड हिंगोली पुणे अहमदनगर नाशिक जळगाव सातारा सांगली मुंबई ठाणे धुळे नंदुरबार सोयगाव,सिल्लोड व औरंगाबाद भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.दिनांक १८ सप्टेंबर रोजी आभ्यास शिबीर संपन्न झाले आसुन गेल्या वर्षभरात ज्यांनी संघटनेच्या बॅनर खाली कार्यक्रम घेतले आहेत आश्यांचा सन्मान करण्यात आला आसुन,महाराष्ट्र राज्याचे प्रदेशअध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण देशमुख अजिंठा, श्री गोकुळसिंग राजपूत तालुकाध्यक्ष सोयगाव, जिल्हा उपाध्यक्ष औरंगाबाद शेख फेरोज भाई , माहिला आघाडी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष श्रीमती अंजनाताई राजपुत यांना विशेष स्वामी रामानंद तीर्थ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांनी वर्षभर जे समाज कार्य केले त्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले . अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण,जिल्हा उपध्याक्ष शेख फिरोज, अंजनाताई राजपूत महिला आघाडीचे औरंगाबाद अध्यक्ष, सिल्लोड ता उपाध्यक्ष राधाताई झेलवार या मान्यवरांचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष खंडापूरकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली ॲड.राणीताई स्वामी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा यांच्या हस्ते सर्व छत्तीश जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अंजना ताई राजपूत राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही करण्यात आला आणि त्यांनी यापुढेही जिल्ह्यातील भ्रष्टाचार बाहेर काढून जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करणार

 

0 9 4 1 7 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *