शेतकरी संकटात प्रतिनिधी. चांदूर बिस्वा महसूल मंडळामध्ये दि. 26व 27 नोव्हेंबर अवकाळी पाऊस आल्याने रब्बी हंगामातील हरभरा गहू कांदा ज्वारी मका पिके खराब झालेली आहे हरभरा पिकांना अवकाळी पावसाने व दूरीमुळे मर रोग हरभरा पिकांची नुकसान झाले आहे खरीप हंगाम 2023 मध्ये चांदूर बिस्वा महसूलमध्ये ढगफुटी होऊन सोयाबीन कापूस तूर इतर पिकांचे नुकसान झाले होते व शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे खरीप व रब्बी हंगामामध्ये दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या आतून गेलेले आहे . शासनाने सर्वे करून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिक विमा 100% व अनुदान देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी