२५ लाख झाडे देणार तुम्हाला प्राणवायू!, वनविभागाचे नियोजन
अमरावती : वनविभागाने नाव संकल्प हाती घेत 'अमृत वृक्ष आपल्या दारी' ही योजना राबवायला सुरुवात केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत योजनेत वनमहोत्सव घेण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 'एक पेड माँ के नाम'…
सहा महिन्यात शासकीय रक्तपेढीने १०३ बॉटल दूषित रक्त केले नष्ट
अमरावती: रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे; परंतु रुग्णांना रक्त चढविण्यापूर्वी रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते. जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांमध्ये ४ हजार ४०९ जणांनी रक्तदान केले.…
नालवाडा परिसरात ढगफुटी; वेदर स्टेशनला नोंद ६ मिमी पावसाची
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील नालवाडा व माटेगावात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. हे गाव ज्या महसूल मंडळात येते, त्या खल्लार मंडळातील वेदर स्टेशनवर त्या दिवशी फक्त…
स्वच्छता कंत्राटदारांना २० जुलैची डेडलाइन, अन्यथा ‘ब्लॅकलिस्ट’
अमरावती : शहरात दैनंदिन स्वच्छतेची कामे करारनाम्यानुसार होत नसल्याने प्रभागामध्ये अस्वच्छता कायम आहे. नाल्याची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याचे निरीक्षण नोंदवून आपण आपल्या कामामध्ये २० जुलैपर्यंत योग्य सुधारणा करणे बंधनकारक आहे, अशी…
इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी
अमरावती : जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२, तर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत मेळघाटातील १६ अशा दोन्ही मिळून ३६ ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, या…
कोवळ्या वयात मातृत्वाचे ओझे, वर्षभरात १५ ते १९ वयोगटात ३३८ प्रसूती
अमरावती : जिल्ह्यात २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ३६,८४३ महिलांची प्रसूती झाली आहे. या प्रसूतीमध्ये १५ ते १९ या वयोगटातील जवळपास ३३८ महिलांची प्रसूती झाली असून, यातील अनेक मुली या कुमारी…
सिं. राजात कंद्रीयमंत्री ना. जाधव यांचा नागरी सत्कार नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सिंदखेडराजा : येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा भव्य नागरी सत्कारांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे. खा. प्रतापराव जाधव यांची…
भरपाई मिळालीच नाही; रुपयात विमा काढून उपयोग काय?
अमरावती : शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा योजनेत सहभाग असल्याने गतवर्षी पाच लाखांवर शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. पिकांचे नुकसान झाले असतानाही कंपनीद्वारा परतावा देण्यात आलेला नाही. त्याचा फटका…
पॅटर्न कोणताही राबवा, पीकविम्यात कंपनीचेच चांगभलं, शेतकरी रिताच !
अमरावती : पीकविम्यासाठी एक रुपयात सहभाग घेता येत असल्याने योजनेत सहभाग वाढला तसा अधिकचा शासन हिस्सा कंपनीकडे जमा झाला. यामध्ये पिकांचे नुकसान झाल्यावरही बहुतांश शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही. शिवाय १.१३ लाख…
जलयुक्त शिवारमध्ये निधीची वानवा; आता पावसामुळे ठप्प
अमरावती : जलयुक्त शिवार टप्पा-२ मध्ये आतापर्यंत जलसंधारण विभागाने सुमारे १५ कोटींची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, उर्वरित कामे निधी व मान्सूनमुळे अडकली. विशेष म्हणजे, या कामासाठी निधीची वानवा आहे.…
