शुभम तिडके यांच्या तक्रारीमुळे आली प्रशासनाला जागआहे
अकोला प्रती - बाळापुर शहरातील रस्त्यावर पावसाळ्यामुळे मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर विशेष म्हणजे श्रिमती धनाबाई विद्यालय,ए.सि.एस महाविद्यालय असुन विद्यार्थ्याना व नागरीकांना ये जा करण्याकरिता तसेच श्रावण सोमवार सुरू झाले…
ऑपरेशन दुल्हे राजा! ऑफिसर बनली वधू; ४९ महिलांना फसवणाऱ्या नराधमाचा ‘असा’ झाला पर्दाफाश
ओडिशामध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इंटेलिजन्स ब्युरो (IB) अधिकारी म्हणवून तब्बल ४९ महिलांना लग्नाचे आश्वासन देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीचे महिलांशी प्रेमसंबंध होते.…
सोसायटीत ओळख अन् फ्लॅटमध्ये भेट झाली, मग…; ‘पती, पत्नी और वो’ चा अजब कारनामा
मुंबई - लग्नानंतरचं लफडं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस ते समोर येतं असं बोललं जातं. मुंबईत असाच एक प्रकार घडला आहे. जेव्हा पती, पत्नी आणि वो...ही…
बापरे, चक्क गावातील एका घरात बिबट्याची प्रसूती, तीन बछड्यांना दिला जन्म
चंद्रपूर : बिबट चक्क गावात येऊन एका घरात प्रसूत झाली. तिने तीन बछड्यांना जन्म दिला. नागभीड बतालुक्यातील बाळापूर खुर्द येथे सोमवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. …
मान्सूनचे मिशन कम्प्लिट! ‘मध्य वैतरणा’चे ५ दरवाजे उघडले; जलाशयांतील साठा ९० टक्क्यांवर
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी एक असलेले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण शनिवारी उत्तर रात्री २ वाजून ४५ मिनिटांनी काठोकाठ भरून वाहू लागले. सध्या या धरणाचे पाच…
‘मेट्रो ३’ च्या बीकेसी ते कुलाबा टप्प्याला वेग; ८६ टक्के काम पूर्ण, मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार
मुंबई : बहुप्रतीक्षित कुलाबा ते आरेमेट्रो ३ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही वेग आला आहे. या मेट्रो मार्गिकेतील बीकेसी ते कुलाबा या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचे ८६ टक्क्यांहून अधिक कामे पूर्णत्वास आली आहेत.…
‘मोनो’च्या दोन गाड्यांत बिघाड, प्रवासी ताटकळले, तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प
मुंबई : संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील दोन गाड्यांमध्ये रविवारी सकाळी बिघाड झाला. परिणामी प्रवाशांना अर्धा ते एक तास ताटकळावे लागले. या प्रकाराबाबत प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त…
बेस्टच्या प्रवासी संख्येला १५ वर्षांत घरघर, बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी संख्येत घट
मुंबई: अपुऱ्या बसची संख्या, त्यामुळे बस थांब्यांवर लागणाऱ्या रांगा, वाहतूक कोंडी, तासन्तास करावी लागणारी बसची प्रतीक्षा या समस्यांमुळे प्रवासी कंटाळले असून, त्याचा फटका बेस्ट उपक्रमाला बसू लागला आहे. २००९ मध्ये असलेली…
“संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून…”; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा
लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेल्या भाजपचा मोठा पराभव झाला आहे. महायुतीमध्ये मोठा भाऊ मानला जाणाऱ्या भाजपला केवळ नऊ जागा जिंकता आल्या. भाजपने त्यांच्या पराभवाचे सगळं खापर महाविकास आघाडीवर फोडलं. महाराष्ट्रात यंदा…
काय आहे चांदीपुरा आजार? एक माशी घेऊ शकते जीव; गुजरातमध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू
मुंबई : गुजरातमध्ये सध्या चांदीपुरा आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. माशांमुळे होणाऱ्या या आजारामुळे आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अलर्ट मोडवर आहे. या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून…
