काय आहे चांदीपुरा आजार? एक माशी घेऊ शकते जीव; गुजरातमध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू
मुंबई : गुजरातमध्ये सध्या चांदीपुरा आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. माशांमुळे होणाऱ्या या आजारामुळे आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अलर्ट मोडवर आहे. या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून…
शाळा सुंदर बनवा, ५१ लाख मिळवा! ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळे’चा दुसरा टप्पा आजपासून
मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदींबाबत जागृती करत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमाचा दुसरा टप्पा आता…
अण्णाभाऊ साठेंचे विचार समाजाला एकसंघ करणारे : प्रा.डॉ. गोपाल बछिरे
लोणार ३ अण्णाभाऊ साठेंचे विचार समाजाला प्रेरीत करून एकसंघ करणारे असे वक्तव्य आपल्या भाषणातून प्रा.डॉ. गोपाल बछिरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले शारा येथेल समाज सभामंडपात साहित्यरत्न अण्णाभाऊ…
छत्रपती संभाजीनगरात आता शौचालयावरून ठरणार मालमत्ता कर; महापालिका करणार तपासणी
छत्रपती संभाजीनगर : तुमच्या घरात शौचालये किती, त्यांना भांडे किती बसविलेले आहेत, याची तपासणी आता महापालिका करणार आहे. एक भांडे असेल तर दोन हजार रुपये ड्रेनेज जोडणी शुल्क असेल. दोन असतील…
गणेश मंडळांसाठी यंदा जाचक अटी; नियमांबाबत पुनर्विचाराची समन्वय समितीकडून पालिकेला विनंती
मुंबई : मुंबई महापालिकेच्या जाचक अटींमुळे शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सलग ५ वर्षांच्या मंडप परवानगीपासून यंदा वंचित राहणार असल्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने एकदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी जारी…
देवस्थानच्या इनामी जमिनी देण्यास मंदिर महासंघाचा विरोध
मुंबई : मराठवाड्यातील 'वर्ग २'च्या इनामी जमिनी 'वर्ग १' मध्ये रुपांतरित करून भोगवटादार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. महासंघाच्या…
देशात नव्या हंगामासाठी ७५ लाख टन साखर शिल्लक राहणार
कोल्हापूरः केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख टन साखरेचा कोटा खुल्या बाजारात विक्रीसाठी जाहीर केला आहे. यात जुलैमधील शिल्लक दीड लाख टन साखर मिळवल्यास २३ लाख ५० हजार टन साखर…
या ब्रिटिशकालीन धरणाचे ४५ स्वयंचलित दरवाजे उघडले पाणीसाठा शंभरीकडे
भोर : तालुक्यातल धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरादार बेंटिंग सुरू आहे. शुक्रवारी ब्रिटिशकालीन भाटघर धरणातीलपाणीसाठ्याने शतकाकडे आगेकूच करण्यास सुरुवात केली आहे. धरण ९९ टक्के भरले असून भोंगा वाजवून धरणाच्या ४५…
महिला प्रवासी झाल्या अधिक सुरक्षित; मध्य रेल्वेकडून सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा झाली मजबूत
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखत आता सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. त्यामध्ये ७२९ उपनगरीय ईएमयू कोचमध्ये ४४३२, तसेच वंदे भारतसह इतर ट्रेनच्या ४५६…
गोदावरीत बुडालेल्या संतोष तांगतोडेचा मृतदेह सापडला
कोपरगाव (जि. अहमदनगर) : विद्युत मोटार व पाइप काढण्यासाठी गेलेला कारवाडी-हंडेवाडी येथील तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे गुरुवारी गोदावरी नदीत बुडाला होता. त्याचा शोध घेण्याचे काम महसूल प्रशासन व ग्रामस्थ करीत…
