लग्नसोहळा संपेपर्यंत यांचे काम घरांमधूनच; बीकेसीतील कर्मचाऱ्यांना १५ जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’
मुंबई : रिलायन्स उद्योगसमूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त मुंबईतील मुख्य व्यावसायिक केंद्र बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात कार्यालये असलेल्या अनेक कंपन्या…
श्रीमंतांना आजही क्रेझ सेकंड होमची; गेल्या दीड वर्षात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार
मुंबई : एकीकडे मुंबई शहरात घरांची विक्रमी विक्री होत असतानाच दुसरीकडे आता श्रीमंत मुंबईकरांनी मुंबईनजीक सेकंड होम घेण्यावरही जोर लावल्याचे दिसते. गेल्या दीड वर्षात अलिबाग, लोणावळा, कर्जत, नेरळ, मुरबाड, लोणावळा ते…
खड्ड्यांमुळे पाच वर्षांत १५८ जणांचा बळी; ३४० अपघातांत ३०९ जण जखमी
मुंबई : पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसत आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईसह राज्यात खड्ड्यांमुळे ३४० अपघातांच्या घटना…
सोयाबीनची आवक वाढली आता.. भाव ५ हजारांवर कधी जाणार?
सांगली: आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; परंतु भाव अजूनही वाढलेले नाहीत. दरम्यान, आता खरीप हंगामात पेरणीसाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे भाव…
पसार झालेल्या इरण्णावर अखेर निलंबनाची कारवाई
लातूर : 'नीट' प्रकरणी लातुरात गुन्हा दाखल झाल्यापासून इरण्णा मष्णाजी काेनगलवार हा तपास यंत्रणांना गुंगारा देत पसार आहे. अद्यापि त्याचा सुगावा लागला नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे…
जयंत पाटलांबाबत नेमके कुठे गणित बिघडले; संजय राऊतांचा विधान परिषद निकालावर गौप्यस्फोट
विधान परिषद निकालावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपच्या 103 आमदार व त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले आहेत. शिंदे गट व अजित…
महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे काय भूमिका घेणार?
छत्रपती संभाजीनगर : सगेसाेयऱ्यांचा कायदा करावा आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत शुक्रवारी संपली.…
कोवळ्या वयात मातृत्वाचे ओझे, वर्षभरात १५ ते १९ वयोगटात ३३८ प्रसूती
अमरावती : जिल्ह्यात २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ३६,८४३ महिलांची प्रसूती झाली आहे. या प्रसूतीमध्ये १५ ते १९ या वयोगटातील जवळपास ३३८ महिलांची प्रसूती झाली असून, यातील अनेक मुली या कुमारी…
बँड स्टँडमध्ये जमीन भाड्यातील वाढीचा निर्णय मनमानी नाही: उच्च न्यायालय
मुंबई : वांद्रे हे महागडे रिअल इस्टेट क्षेत्र असल्याने तेथील रेडी रेकनर दरानुसार भाडेपट्टीत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. वांद्रेसारख्या मोक्याच्या ठिकाणी या सोसायट्यांना अक्षरशः…
बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर आले निम्म्यावर; शेतकरी आर्थिक अडचणीत
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सिल्लोड तालुक्यातील भराडी, आमठाणा, सावखेडा फाटा येथील ठोक बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर गुरुवारी थेट निम्म्यावर आले आहेत. या दरामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा…
