भांबरी बसवंतपूर परिसरातील अवैध हातभट्टी चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : प्रदीप पाटील खंडापूरकर
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत लातूर : लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भांबरी, बसवंतपूर, वरवंटी परिसरातील अवैध हातभट्टी दारु विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार…
आझाद समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी अँड.सचिन पट्टेबहादुर तर महासचिव पदी राजेंद्र अंभोरे यांची निवड
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम ; ऍड. सचिन वामनराव पट्टेबहाद्दूर यांची आजाद समाज पार्टी जनसंपर्क कार्यालय चैतन्य कॉलोनी वाशिम येथे वाशिम जिल्हाअध्यक्ष पदी तर वाशिम जिल्हा महासचिव पदी राजेंद्र…
मातृसंस्थेचा सत्कार लेखनीला ऊर्जा देणारा : भारत सासणे
-अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेकडून सत्कार ता. 17 पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या बाल साहित्यातील मातृसंस्थेविषयी गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहे. या संस्थेने मुलांसाठी…
समाज क्रांती युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पदी उमेश इंगळे यांची निवड
अकोला प्रती - डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून ६ डिसेंबर १९९१ बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे समाज क्रांती आघाडी या सामाजिक आंदोलनाचा जन्म घातला.मुख्य उद्देश संविधानाचे संरक्षण व संविधानाचे…
पावसाची ‘शाळा’ उघडणार, २० जूनला सुट्टी संपणार; मुंबईकरांना मिळेल दिलासा; IMDचा अंदाज
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दडी मारली आहे. मुंबईची आर्द्रता अधिक नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना २० जूननंतर पडणारा पाऊस दिलासा देण्याची शक्यता…
पावसाची ओढ, पेरण्या खोळंबल्या, पुरेसा पाऊस होईपर्यंत पेरण्या न करण्याचा सल्ला
पुणे : देशात मान्सूनचा या जून महिन्यातील सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची चिंता वाढविली आहे. कारण या पावसावर चळीराजा अवलंबून असतो. परंतु, आता पेरणी…
पत्नीने वाचले पतीचे डिलीट केलेले मेसेज, झाला दोघांचा घटस्फोट; आता व्यक्तीने कंपनीवर ठोकला दावा
मोबाईल फोनमुळे एकीकडे काही कामे सोपी झाली आहेत. तर काही लोकांना मोबाईलच्या वेगवेगळ्या टेक्निकमुळे मोठं नुकसानही होतं. एका व्यक्तीच्या पत्नीने त्याचे फोनमधील मेसेज वाचले. त्याला वाटलं होतं त्याने हे मेसेज…
गोराईतील कचऱ्याची विल्हेवाट लावणार कांजूर, देवनारमध्ये; ६ कोटींचा खर्च अपेक्षित
मुंबई : गोराई येथील रिफ्युज ट्रान्सफर स्टेशनमधून जमा झालेला कचरा हटवण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे. कांजूर आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची अंतिम विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यासाठी सुमारे सहा कोटींचा…
पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने लोणावळ्यात वाहतुकीत बदल; १०० अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त
लोणावळा (पुणे) :लोणावळा पोलिसांनी पावसाळी पर्यटनानिमित्त विशेषतः शनिवार, रविवार व सुट्यांच्या दिवसांतील वाहतुकीत किरकोळ बदल केले आहेत. पुणे मुख्यालयातून याकरिता १०० पोलिस कर्मचारी, अधिकारी, होमगार्डची मागणी केली आहे. पुढील शनिवार,…
रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी
मुंबई : शासनाकडून दिले जाणारे शिधावाटप कार्ड आणि आधारकार्ड ही दोन्ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे आहेत. त्यामुळेच सरकारने रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. ही कार्ड लिंक करण्याची मुदत ३०…
