ओबीसी विभागासाठी प्रथमच ३,३७७ कोटींची विक्रमी तरतूद! महाज्योतीसाठी २६९ कोटी, अतुल सावेंनी दिली माहिती
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी हिवाळी अधिवेशनात ३ हजार ३७७ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मिळाल्याची इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. ओबीसी महासंघाच्या विविध…
निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात; लोकसभेच्या पोटनिवडणुका न घेण्यावरून नाना पटोलेंची टीका
Nagpur News: निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात काम करत असल्याचे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत. उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाला फटकारल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे, असा टोला…
छत्रपती शिवरायांशी तुलना करण्याइतके भरत गोगावले मोठे झाले का? अंबादास दानवेंचा निशाणा
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाचे आणि इंग्रजांचे नाक कापायला सुरतेला गेले होते. गोगावले आणि इतर लोक नेमके कुणाचे नाक कापण्यासाठी तेथे गेले होते, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास…
आठवेळा मराठा मुख्यमंत्री, तरीही अन्याय; आता OBC सीएमच मराठ्यांना न्याय देईल, बच्चू कडूंचा टोला
नागपूर : राज्यात आजवर आठ वेळा मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. आता मराठ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पक्ष मराठ्यांना मुख्यमंत्री बनवावे अशी हास्यास्पद मागणी करत आहेत. मराठेच आपल्या समाजाला…
Dada Bhuse: शेतकऱ्यांना बसणार आश्चर्याचा धक्का ! मुख्यमंत्री ‘या’ दिवशी करणार मदत जाहीर, दादा भुसेंनी दिली माहिती
शेतकऱ्यांच्या अडचणीची सरकारला पूर्ण जाणीव आहे. थोडा धीर धरा. मुख्यमंत्री शुक्रवारी मोठी मदत जाहीर करणार आहे. ती ऐकून तुम्हालाही आश्यर्याचा धक्का बसेल असा दावा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा घुसे…
मराठ्यांचा प्रश्न सहज सोडवता आला असता – नाना पटोले
Nagpur News: मराठा आरक्षणावरून या सरकारने रस्त्यावरचे भांडण चव्हाट्यावर आणले आहे. मंत्रालयात बसून ओबीसी आणि मराठ्या नेत्यांना सोबत घेत हा प्रश्न सोडवला असता. परंतु सरकारला हे करायचे नव्हते. मराठा धनगर आणि…
Ambadas Danve : गोगावले सुरतेला कोणाचे नाक कापायला गेले; अंबादास दानवेंचा सवाल
Nagpur News: छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाचे नाक कापायला सुरतेला गेले होते. गोगावले आणि इतर लोक नेमके कुणाचे नाक कापण्यासाठी तेथे गेले होते, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी…
मराठ्यांचा लढा ओबीसी मुख्यमंत्री सोडविणार का? बच्चू कडू यांचा उपरोधिक सवाल
Nagpur News: आजवर आठ वेळा मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. आता तर राजकीय पक्ष मराठ्यांना किती वेळा मुख्यमंत्री बनविनार अशी हास्यास्पद मागणी करतात. मराठा आरक्षणाचा हा सगळा संघर्ष…
मुख्यमंत्री अध्यक्षांना उठसुठ बोलवायचे, मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा खळबळजनक खुलासा
नागपूर : मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी एकदा बैठकीत सांगितले होते की मुख्यमंत्री त्यांना उठसुठ बोलवितात असा खळबळजनक उल्लेख करत आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना…
राज्याच्या विकासासाठी सभागृहात विक्रमी ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर
नागपूर : पायाभूत सुविधांची निर्मिती, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्याबरोबरच केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये राज्याचा वाटाही समाविष्ट करण्यात आल्याने पुरवणी मागण्या जवळपास ५५ हजार ५२० कोटी ७७ लाखांपर्यंत गेल्या आहेत. मात्र,…
