सदोष खांब हटवणार; वादळी परिस्थितीत घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या मार्गावरील सदोष स्थितीत असलेले १२ खांब हटवून त्याजागी नवे खांब उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ठाणे-मुलुंडदरम्यान ९६ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे…
होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे; भावेश भिंडेला 26 मेपर्यंत पोलीस कोठडी
घाटकोपर येथील होर्डिंग घटनेचा तपास आता क्राईम ब्रँच युनिट 7 कडे सोपवण्यात आला आहे. या गुह्यात क्राईम ब्रँचने अटक केलेल्या भावेश भिंडेला आज न्यायालयात हजर केले होते. त्याला 26 मेपर्यंत…
ड्रग्स देऊन आईच मुलाला करायला लावायची चोरी , असा उघड झाला गुन्हा
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारंवार चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली. मात्र त्याच्या चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीने एकच खळबळ माजली आहे. सतत चोरी…
साईनबोर्ड लावण्यात सराईत, 26 गुन्हे, विधानसभाही लढवली; भावेश भिडे आहे तरी कोण?
घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 44 जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली…
तळोजा प्रदूषणाने बेजार, नागरिकांच्या तक्रारीनंतर एमपीसीबीने संबंधित यंत्रणांना विचारला जाब
पनवेल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे, पनवेलच्या विकासाची स्वप्ने दाखवून मतदारांना विविध आमिषे दाखविली जात आहेत. परंतु वर्षांनुवर्षे तळोजा परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरणारा प्रश्न सुटू शकलेला नाही. चार दिवसांपूर्वी…
चारित्र्यावरुन संशय, वाद विकोपाला आणि होत्याचं नव्हतं झालं; आयुष्यभराचा जोडीदार ठरला वैरी
नवी मुंबई : नवी मुंबई हत्येच्या घटनेने हादरलं आहे. ६० वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. नवी मुंबई परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ…
औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतर वादावर सरकारला दिलासा, स्थानिकांच्या याचिका कोर्टाने फेटाळल्या
मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला…
मुंबईमध्ये घटले मातामृत्यू, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश, अशी आहे आकडेवारी…
मुंबई : गर्भवती महिला व नवजात बाळांच्या आरोग्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांना आता यश येत आहे. मागील पाच वर्षांमध्ये मुंबईमध्ये मातामृत्यूंचे प्रमाण २२ टक्क्यांनी घटल्याचे उपलब्ध माहितीवरून…
समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सौ.रूचिता नाईक यांना राजेश्री जीवनगौरव पुरस्कार प्रदान …..
मुंबई, ता ०२ :- समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज सौ. जयश्री राजेमहाडीक चव्हाण यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे जीवनगौरव…
समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सौ.रूचिता नाईक यांना राजेश्री जीवनगौरव पुरस्कार प्रदान …..
मुंबई, ता ०२ :- समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज सौ. जयश्री राजेमहाडीक चव्हाण यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे जीवनगौरव…
