अस्वास्थ्यकर आहार, एकटेपणा, विभक्त कुटुंबे समाजाची गंभीर समस्या
डोंबिवली: मोबाइल, टीव्ही, टॅब, संगणक यांसह भिन्नभिन्न गॅझेटमुळे आबालवृद्धांचा जास्त स्क्रीन वेळ, अस्वास्थ्यकर अन्न सवयी, एकटेपणा, विभक्त कुटुंबे यासारख्या सामाजिक समस्या वाढत असून त्याचे गंभीर परिणाम सर्व घटकांवर।होत आहेत. प्रख्यात…
जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले…
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ८ जूनपासून पुन्हा एकदा सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'जरांगे फॅक्टर'चा फटका बसल्यानंतर आता…
३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवेतच
मुंबई : राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वर्षभरापूर्वी केली होती. मात्र, यातील निम्म्याही जागा आतापर्यंत भरलेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. …
तुम्ही तक्रार केलेला खड्डा २४ तासांत बुजविला का? इंटिग्रेटेड डॅशबोर्डमुळे कळणार तक्रारीची स्थिती
मुंबई : पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारी सहज करता याव्यात, यासाठी पालिकेने लेखी तक्रारीसह दूरध्वनी, व्हॉट्सॲप, ॲपसह समाजमाध्यमांद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दुसरीकडे संबंधित तक्रारीचा २४ तासांत निपटारा करण्याची…
ब्लॉक संपला, हाल कधी थांबणार? लोकलला लेटमार्क गुरुवारी कायम; प्रवासी संतप्त
मुंबई : ठाणे आणि सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी हाती घेण्यात आलेला जम्बो ब्लॉक रविवारी संपला असला तरी सोमवारपासून लोकलला लागलेला लेटमार्क गुरुवार उजाडला तरी कायम होता. या समस्येवर मध्य रेल्वे प्रशासनासह…
महायुतीसाठी धोक्याचा इशारा, वर्षा गायकवाडांना ४ मतदारसंघांत आघाडी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेला उत्तर मध्यमधील निकाल महायुतीसाठी धोक्याचा इशारा आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर विजय मिळविला. या मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा…
केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन प्रतापराव जाधव पोहोचले लोकसभेवर
मुंबई : राज्यातील ४८ नवनिर्वाचित खासदारांपैकी टक्केवारीमध्ये सर्वांत जास्त मते पडली ती भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना. एकूण वैध मतांच्या ६५.६८ टक्के मते त्यांनी घेतली. सर्वांत…
निवडणुकीत फटका बसल्यावर सरकारला जाग; ७५ हजार नोकरभरतीचे काय झाले? मागविली माहिती
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा, सोयाबीनसह मराठा आरक्षणाच्या मुद्याने जमिनीवर आणले. निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता सरकार खडबडून जागे झाले असून, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार…
रस्त्यांवर १० जूननंतर कोणतेही खोदकाम नको; अभिजित बांगर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, पाऊस तोंडावर येऊनही रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे ही कामे मार्गी लावण्यासाठी…
कर्मचाऱ्यांवरील हल्ला सहन करणार नाही; मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा
मुंबई : पवईत अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या पालिका कर्मचारी आणि पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गंभीर दखल घेतली असून, असे हल्ले कदापि सहन केले जाणार नाही, असा…
