पंढरपूरला जाणाऱ्या अपघातग्रस्त बसमधील मृत आणि जखमी वारकऱ्यांची नावं आली समोर
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, मुंबई-पुण्यातूनही मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरला जात आहे. दरम्यान, आज मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅव्हलरचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.…
शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज आणि पीक विमा; कर्जवाटपांच्या अटींचा फटका
जळगाव : जिल्ह्यात मुळ रहिवास मात्र शेती शेजारच्या जिल्ह्यात असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्ज देवू नये. या शेतकऱ्यांना अल्पमुदत पिककर्ज दिल्यास व त्यातील काही शेतकरी सभासद थकबाकी झाल्यास १०१ ची…
राजेश विटेकर यांची विधान परिषदेवर निवड, समाज बांधवांचा जल्लोष.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणुन निवड केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेद्रजी मोदी, ग्रहमंत्री आमितजी शाहा, उपमुख्यमंत्री अजित दादा…
हिंदकेसरी”रुबाब “गेलाय सोडून.. गणेश भराड परिवाराची माणूसकी उल्लेखनीय..
बैलगाडा शर्यत मेहकर शहराला राज्यात अलौकिक विजयश्री खेचून आणत पूणे, सातारा,फलटण यत्र तत्र सर्वत्र फक्त रुबाबदार शरिरयष्टी, रुबाबदार सौंदर्य, रुबाबदारच कारकीर्द नावातच रुबाब अशा बैलगाडा शर्यत धावपटूचा दीर्घ आजाराने 12…
माननीय आमदार संजय कुटे यांचे मानले आभार भटक्या समाजाचे अध्यक्ष श्री समाधान गुराळकर
माननीय संजय कुटे साहेब भटके प्रश्न तुम्ही टाकले ते अगदी व्यवस्थित शिर आहेत खरच त्यांची दैनिक अवस्था आहे आज त्यांना कोणत्याच प्रकारचा आधार नसल्याने तुम्ही आज आमच्या भटक्यसाठी माय बाप…
कुर्ल्यामध्ये चाळ कोसळली; तीन जखमी; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका
मुंबई : अंधेरी-कुर्ला मार्गावर जरीमरी परिसरात रविवारी दुपारी अचानक कच्चे बांधकाम असलेली एक चाळ कोसळली. एकावर एक मजले चढवलेली चार ते पाच घरे या दुर्घटनेत कोसळल्याने तीन महिला जखमी झाल्या आहेत.…
पाणीसाठा ३० टक्क्यांवर; धरण क्षेत्रांत पावसाचा जोर, मुबलक पाण्यासाठी प्रतीक्षा
मुंबई : मुंबईकरांना एक गुड न्यूज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ४ जुलै रोजी ८.५९ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या दमदार पावसामुळे अवघ्या १० दिवसांत १४…
पावसाचा जोर वाढला; कोल्हापूरात २२ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरू असून, धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले तुडुंब वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात…
जीवघेणे धाडस कशासाठी; रील्स महत्त्वाचे की जीव? अपघातांत ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू
मुंबई : वाहनाला खेळणे समजून स्टंटबाजी करण्याची मानसिकता शहरातील तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे. अशी स्टंटबाजी अनेकांच्या जिवावर बेतत असल्याचा प्रत्यय अनेकदा समोर येत आहे. चित्रपटांमधून अशा स्टंटबाजीचे दर्शन नेहमीच घडत…
