maharashtra

Latest maharashtra News

पगार लाखांत अन् लाच हजारांत! मुंबईत भ्रष्टाचारप्रकरणी २९ जणांविरुद्ध २० गुन्हे दाखल

मुंबई : गेल्या सहा महिन्यांत राज्यभरात ३७० कारवायांमध्ये ५३५ जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. त्यात मुंबईतभ्रष्टाचारप्रकरणी २९ जणांविरुद्ध २० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये सापळा रचून केलेल्या कारवाईच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बीई, बी.टेकसह इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख आली

पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीच्या तारखा गुरुवारी दि. ४ जुलै रोजी प्रसिद्ध केल्या. त्यानुसार बीई, बीटेक आणि एलएलबी ३ वर्षे

KHOZ MASTER KHOZ MASTER

अनधिकृत वीजजोडणी; फेरीवाल्यांना ‘शॉक’: दादर, चेंबूर, मुलुंडमध्ये जोडण्या खंडित

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी पथदिव्यांच्या खांबावरून परवानगीविना वीजजोडण्या घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे दादर रेल्वेस्थानक परिसर,

KHOZ MASTER KHOZ MASTER

मत्स्य विभागाला पाच स्पीड बोट, अनधिकृत मासेमारीला बसणार चाप

रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत संपताच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जिल्हानिहाय गस्त घालण्यासाठी पाच सागरी जिल्ह्यांमध्ये पाच अत्याधुनिक फायबर स्पीड बोट तैनात होणार आहे. रत्नागिरी मत्स्य विभागात १ ऑगस्ट रोजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेती महामंडळाच्या जमिनी स्वराज्य संस्थांना मिळण्याचा मार्ग मोकळा

बारामती : इंदापूर तालुक्यातील सार्वजनिक कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना शेती विकास महामंडळाच्या जमिनी मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार

KHOZ MASTER KHOZ MASTER

अल्पवयीन मुलाचा ३०० शब्दांचा निबंध कोर्टासमोर सादर, RTO सोबतही करणार काम

पुणे :पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरण देशभरात गाजले होते. या अपघातात विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार चालवत दोघांना चिरडले होते. त्यानंतर आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय

KHOZ MASTER KHOZ MASTER

कल्याणच्या आमदारांनी अधिवेशनात नेमकी काय मागणी केली?

कल्याण - ठाणे, रायगड जिल्ह्यासह मुंबईत वास्तव्याला असलेल्या आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

वंचितच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही; वसंत मोरेंचा आरोप

पुणे - लोकसभा निवडणुकीत पहिल्यापासून मी अपक्ष का होईना निवडणूक लढवणार असं ठरवलं होतं. त्यात माझी प्रकाश आंबेडकरांशी भेट झाली. त्यावेळी मला संघटनेची सोबत असणे गरजेचे होते. वंचित बहुजन आघाडी

KHOZ MASTER KHOZ MASTER

भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी फरार

भिवंडी: शहरात एका नराधमाने नऊ वर्षाच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी समोर आली आहे.घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. शहरातील शांतीनगर परिसरातील गोविंद

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रवाशांच्या समस्यांसाठी एसटी महामंडळाची धाव; प्रत्येक आगारात १५ जुलैपासून ‘प्रवासी राजा’ दिन

मुंबई : एसटीचे विभाग नियंत्रक आता आगारात प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेणार आहेत. तसेच त्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजनाही करणार आहेत. यासाठी १५ जुलैपासून प्रत्येक आगारात दर सोमवारी, शुक्रवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER