काकाचा खून केल्याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हे दाखल!२ अटकेत १ फरार
वाद विकोपाला गेल्यानंतर जनार्धन तुकाराम जोशी यांच्यावर स्वतःच्या मोठ्या भावाचा मुलगा समाधान उत्तम जोशी याने काकाला ट्रॅक्टरखाली चिरडून जागेवरच मारले व मृतदेह लिंबाच्या झाडाखाली टाकून पलायन केले. गावकरी या ठिकाणी…
दूषित पाणी देऊन मनाव अधिकाराचे उल्लंघन न. प. मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा.- डॉ. गोपाल बशिरे
लोणार येथील पाणी प्रश्न पेटला ज्ञानेश्वर सुपेकर लोणार - लोणार नगरिषदेच्या मुख्याधिकारी नगरवासीयांना नळ योजनेद्वारे दूषित,दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास देऊन मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी…
पीएमपीच्या उत्पन्नासह खर्चात वाढ, ‘पीएमपी’चे उत्पन्न किती? खर्चात वाढ होण्यामागचे कारण काय?
पुणे : ताफ्यातील बसची कमी झालेली संख्या आणि आयुर्मान संपलेल्या बस रस्त्यावर धावत असतानाही गेल्या आर्थिक वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) उत्पन्नात ६५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नात अल्पशी…
भाजप देतंय ३ महिन्यांचा रिचार्ज मोफत? सावधान; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज व्हायरल, क्लिक कराल तर पस्तवाल
पुणे : ‘लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याच्या आनंदात भाजपकडून भारतीयांना मोबाइलचे तीन महिन्यांचे रिचार्ज मोफत देण्यात आहे,’ अशी बतावणी करून सायबर…
एककीडे अटकेची टांगती तलवार, दुसरीकडे मतदारसंघात होणार प्रहार? टिंगरेंच्या अडचणीत वाढ
पुणे: अवघ्या देशाच लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला आहे. पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी होणार आहेत. ते ९ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेतील. तर, दुसरीकडे आता सर्वपक्षीय नेते पदाधिकारी…
भाजपचा आकडा घटताच शिंदेसेनेचा आवाज वाढला; मित्रपक्षावर थेट निशाणा
मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची कामगिरी सुमार झाली. मिशन ४५ हाती घेतलेल्या महायुतीला केवळ १७ जागांवर यश मिळालं. भाजपच्या जागा २३ वरुन थेट ९ वर आल्या. २८ जागा लढवणाऱ्या भाजपला…
गर्दीत चढले, लोकलच्या दारातच अडकले, मित्राने हात धरला पण… डोंबिवलीतील प्रवाशाचा मृत्यू
डोंबिवली: लोकलच्या गर्दीने आणखी एकाचा बळी घेतला आहे. एका तरुणाचा दिवा दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. केयूर सावळा (वय ३७) असं या तरुणाचं नाव असून ते डोंबिवली येथील राहणारे होते.…
जळगाव-मुंबई विमानसेवेस १६ जून पासून होणार प्रारंभ, आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार सेवा
जळगाव : भारत सरकारची अलायन्स एअर ही विमान कंपनी १६ जून पासून जळगाव-मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. या विमान कंपनीकडून सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस ही सेवा चालवण्यात येणार आहे. उड्डाण…
निलेश लंकेना मोठा धक्का, पीएवर झाला जीवघेणा हल्ला
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला. आता खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे. लंके यांचे…
