वारंवारच्या गावबंदीवर कायमचा तोडगा! पोलिसांच्या मदतीने सरपंच अन् गावकऱ्यांकडून कौतुकास्पद निर्णय
वेळापूर : छोट्या-मोठ्या कारणांनी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय तेढ निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार गावबंद आंदोलन करून नागरिकांसह व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना वेठीस धरण्याचा अधिकार कोणत्याही समूहास नाही. त्यामुळे वारंवार होणारे वेळापूर…
पोलिसांत तक्रार दिल्याने सहाजणांची एकास मारहाण
Solapur News : पत्नीसह सासूने पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून जावयासह सहाजणांनी एकास मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. तसेच त्यांचे मोबाईल फोडून एक तोळा सोन्याची अंगठी चोरुन नेली.सोमवारी (ता. ११) दुपारी…
पावणेचारशे कोटींचे कांदा अनुदान रखडलेलेच
सोलापूर : गतवर्षी फेब्रुवारी ते मार्च या काळातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रूपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील अधिवेशनात घेतला. मात्र, ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान’चा नारा देणाऱ्या सरकारकडून नऊ…
आमदार प्रणिती शिंदे अधिवेशनात पुन्हा आक्रमक
Solapur News: येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून सिटीस्कॅन मशीनच नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ते मिळाले नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. दुसरीकडे महिला व बालकांसाठी १००…
येवलेवाडीत खड्ड्यात झाडे लावत निषेध; येवलेवाडी चौक ते बोपदेव घाट मार्गावरील रस्त्याच्या दुरावस्था
कोंढवा : येवलेवाडी चौक ते बोपदेव घाट मार्गावरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याचा स्थानिकांकडून निषेध नोंदविण्यात आला. येवलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या…
मांजरी स्मशानभूमीतील दाहिनीच्या जाळ्या गायब, पालिकेचे मात्र दुर्लक्ष
मांजरी : येथील स्मशानभूमीमधील सरण रचण्यासाठी दाहिनीत बसविलेल्या बीडाच्या जाळ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे मृतावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गाव पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पालिकेकडून देखभाल करण्याची…
मायबाप सरकार, कुणी लक्ष देणार का? ज्येष्ठ नागरिकांचा राज्यकर्त्यांना सवाल, मागण्या मान्य होत नसल्याने नाराजी
Senior Citizens demands to Government:ज्येष्ठ नागरिक समाजाचा अविभाज्य घटक आहे. कुटुंबाचा ते आधारवड आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून आप्तस्वकीयच नव्हे राज्यकर्त्यांनीही त्यांच्यावर अन्याय केला आहे.…
शेतकऱ्यांवर अन्याय होतोय! अवकाळीची नुकसान भरपाई न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप
काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाला अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपासून वगळण्यात आल्याने आमदार तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. हरकरिताचा मुद्धा उपस्थित करून त्यांनी विधानसभेत याकडे…
‘येत्या 24 तारखेला आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर..’; NCP आमदाराचा सरकारला स्पष्ट इशारा
नागपूर : आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून समाजनिहाय नेत्यांची विभागणी सुरू आहे. शिंदे, फडणवीस सरकारमधील प्रतिनिधीच सोयीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे मराठा समाजात फूट पडायला लागली आहे. जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न…
लोणावळ्याच्या पर्यटनाला नवा आयाम; टायगर-लायन्स पॉइंटसाठी तब्बल ३३३ कोटी मंजूर
पुणे : पुणे-मुंबईपासून ठराविक अंतरावर असणाऱ्या असणाऱ्या लोणावळ्याजवळील मावळ तालुक्यातील कुरवंडे गावाजवळील ३३३ कोटी ५६ लाख रुपयांच्या टायगर, लायन पॉइंट पर्यटन स्थळ विकासाच्या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीने बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे या…
