शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार उसाला एका टनाला पाच हजार रुपये दर द्यावा, महादेव जानकर यांची मागणी
सातारा : मुख्यमंत्र्यांनी या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. सध्या शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार उसाला पाच हजार दर द्यावा, दुधाला एका लीटरला शंभर रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांना टोल…
दिवाळीला गावी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, गाडीवरील ताबा सुटल्याने अनर्थ, अपघातात तरुण जागीच ठार
सातारा: बेकायदेशीर वाहतूकीमुळे आणि चालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील इंजबाव - म्हसवड या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला आहे. बापूसाहेब तुकाराम कापसे (वय 28)…
हात-पाय बांधले, तोंडाला चिकटपट्टी, पावणे २ कोटींचा ऐवज चोरला, आंध्रातून फरार चोरटे सांगलीत सापडले
सांगली: आंध्र प्रदेशात गलाई व्यावसायिकांच्या घरावर दरोडा टाकून १ कोटी ७७ लाख रूपयांच्या सोन्यासह पलायन केलेल्या तिघांच्या टोळीला सांगलीजवळ बुधगाव येथे सांगली पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी अटक केली. नामदेव…
सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात चाललयं काय? दारु- गांजा प्रकरणानंतर आता आरोपीचे पलायन
सांगली : शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन दिवसांपूर्वी गांजा-दारू आणि मोबाईल सापडल्यानंतर आता थेट बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी या आरोपीने एका भिंतीवरून उडी…
समोर धुकं, खाली नदी, चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस पुलावरुन थेट नदीत कोसळली, कोल्हापुरात भयंकर दुर्घटना
कोल्हापूर: गोव्याहून मुंबईकडे कऱ्हाडमार्गे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा पुलावरून कोसळून अपघात झाला आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात असलेल्या वारणा नदीवरील कोकरूड कोणावर घडली आहे.…
कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा, राज्यात पाऊस कुठं पडणार, हवामान विभागाकडून अपडेट
सोलापूर : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील अडीच…
पॅरोल सुटकेनंतर पलायन; संसार थाटला, १७ वर्ष पोलीस मागावर, अखेर आता ‘असं’ घेतलं ताब्यात
सोलापूर: खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी तब्बल १७ वर्षानंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. सतरा वर्षांत त्याने लग्न करून संसार थाटला होता. सोलापूर,धाराशिव (उस्मानाबाद) या जिल्ह्यात खोट्या नावाने राहत होता.…
जरांगेंनी जत्रा भरवली, मराठा समाज मागास नाही, त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही: गुणरत्न सदावर्ते
मुंबई : अरेरावीची भाषा, मग्रुरीची भाषा, स्वतःला पाटील म्हणवून घेणे. ही एक श्रेष्ठता आहे. जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेमध्ये स्वतःला अधिकारशहा मानून बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही मागास नसता आणि जेव्हा तुम्ही मागास…
बळीराजाचं पिवळं सोनं डोळ्यांदेखत वाहून गेलं, अवकाळी पावसाचं भीषण रूप दाखवणारा हा VIDEO पाहाच…
हिंगोली : यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच एखादा आठवडा उलटत नाहीये तर कुठे ना कुठे पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातसुद्धा उन्हाळा ऋतू लागल्याची जाणीव होत नाहीये. अर्ध्याच्या वर उन्हाळा संपत आला तरी…
१५ वर्षानंतर लेक घरी आली, बापाने भरपूर खाऊ आणून दिला, मुलगी झोपी गेल्यावर केलं भयंकर कृत्य
हिंगोलीः या जगात वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही असं नेहमी म्हटलं जातं आणि हे तितकंच सत्य सुद्धा आहे. परंतु हिंगोलीतील एका नराधम बापाने नात्याला काळीमा फासला आहे. या घटनेमुळे हिंगोली…
