प्रतिनिधी रामेश्वर वाढी
शिर्ला ग्रामपंचायत गेली पाच वर्षांपासून चाललेल्या कारभाराचा कोणी वाली नसल्याचे आरोप करत शिरला ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या कडे सरपंच व सचिव यांच्या नावाने लेखी तक्रार दिली परंतु अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई न झाल्याने ग्रामपंचायत सदस्य सागर कढोने यांनी आमरण उपोषणाचा इशारा पत्र दिले आहे व सोमवार दिनांक 13 या तारखेला उपोषणाची सुरुवात होण्याची माहिती सागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
Users Today : 47