चाकू हल्ल्यात युवकाचा मृत्यू; तिघांना अटक

Khozmaster
0 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी 

चान्नी पोलिस स्टेशनअंतर्गत आलेगाव येथे धारदार शस्त्राने जीवघेण्या हल्ला केल्यानंतर जखमी युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आरोपी महादेव धात्रक, गणेश धात्रक, दीपक धात्रक, या तिघे आरोपींना अटक केली असून, तिघांना गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी मा न्यायालयात हजर केले असता . न्यायालयाने तिघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास योगेश वाघमारे चान्नी हे करत आहेत.

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *