दिवाळी गेली अंधारात (लोकप्रतिनिधीना विरोधी पक्षात असतानाच शेतकऱ्याचा पुळका, सत्तेत आल्यावर मात्र गप्प?) [प्रत्येक कंपनीला आपल्या उत्पादनाचे भाव ठरविण्याचा अधिकार, मात्र शेतकऱ्यांना तो अधिकार का नाही?,] स्वप्निल देशमुख बुलढाणा गेल्या दशकापासून कापूस सोयाबीन तसेच तुरीच्या भावात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. दहा वर्षांपूर्वी