Khozmaster
1 Min Read
ऐतिहासिक कामगिरीसह पॅरिस पॅरालिम्पिक-2024 मध्ये भारताने आपला प्रवास संपवला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतच्या कामगिरीत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताने एकूण २९ पदके जिंकली, ज्यात ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक १९ पदके जिंकण्याचा विक्रम केला होता, जो पॅरिसमधील पॅरा भारतीय खेळाडूंनी मोडीत काढला.
पॅरिस पॅरालिम्पिक-२०२४ मध्ये सहभागी झालेल्या तसेच पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन..!!💐
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *