चोरी गेलेले मोबाईल मालकांच्या स्वाधीन!

Khozmaster
1 Min Read

देवेंद्र सिरसाट.नागपूर.गर्दीचे ठिकाण हेरुन चोरट्यांकडून मोबाईल पळविण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे.अशा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात गिट्टीखदान पोलिसांना यश आले.त्यापैकी १५ जणांचे चोरी गेलेले मोबाईल शुक्रवारी मुळमालकांच्या स्वाधीन करण्यात आले.त्यामुळे या सर्वांना मोठा दिसला मिळाला आहे.या १५ मोबाईलची किंमत तीन लाख २२ हजार रुपये इतकी आहे.डीसीपी संदिप पखाले, एसीपी विजयालक्ष्मी हिरेमठ यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे, पोलीस हवालदार प्रेमकुमार धुर्वे,नायक पोलीस शिपाई कमलेश शाहू, यांनी या साठी विशेष प्रयत्न केले राहुल शाहू,शेख गुलाब,जमीर खान,आरती उतमाल,शुभम छोटेल,श्रुती अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल,मंसद सिद्दीकी, अतुल गंधे,शेख नजीर,जम्बुदीप मेश्राम, मुश्ताक अहमद,मतीन खान, मुकेश कुमार अशी मुळ मालकांची नावं आहेत.

 

0 8 9 4 5 7
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *