रेल्वेतून महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणीसह दाेघांना अटक
ठाणे: महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या एका तरुणीसह अमाेल कानडे अशा दाेघांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून १३ गुन्हे उघड झाले. त्यातील १२ गुन्ह्यांतील आठ तोळे दागिन्यांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला…
दहावीतील मुलाची आत्महत्या; पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितल्याने संपवले जीवन
पिंपरी : पालकांना शाळेत घेऊन, असे शिक्षकांनी सांगितले. त्यानंतर दहावीतील विद्यार्थी शाळेतून निघाला. मात्र, तो घरी गेलाच नाही. चार दिवसांनंतर त्याचा मृतदेह मुळा-मुठा नदीपात्रात आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज…
अपघातातील जखमींना आता कॅशलेस उपचार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
नवी दिल्ली : स्त्यांवरील वाहन अपघातात जखमी झालेल्या लोकांना कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळण्याची योजना केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर चंडीगड, आसाममध्ये राबविण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी…
आम्ही काम करतो, रील बनवत नाही, काँग्रेसची ‘झूठ की दुकान’; अश्विनी वैष्णव यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : लोकसभेत गुरुवारी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना वेगळ्या अश्विनी वैष्णवांचा उदय झाल्याचे पाहायला मिळाले. वैष्णव हे मोदी सरकारमध्ये रेल्वे, आयटी आणि माहिती आणि प्रसारण या…
न्याय मिळेलच, सरकारशी खेटायला मी खंबीर, मागे हटायचे नाही: मनोज जरांगे पाटील
वडीगोद्री (जि. जालना) : न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे. न्याय मंदिर न्याय देते. सरकारशी खेटायला मी खंबीर आहे. सरकार आम्हाला गुंतविण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे. शिष्टमंडळ भेटायला येणार नाही आणि आरक्षणाबाबतही काहीच…
वर्गीकरणाच्या लढ्याला यश, असा झाला संघर्ष; नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा
मुंबई : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या वर्गीकरणाच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईला अखेर यश आले. पंजाब, आंध्र प्रदेश, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा प्रवास या लढ्याने अनुभवला. आजच्या ऐतिहासिक निकालाने अनुसूचित…
जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच
मुंबई : जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र कोकणासह विदर्भातील विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. पूरपरिस्थितीमुळे १ लाख २४ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले. पुरात वाहून जाणे, वीज पडणे व इतर दुर्घटनांमध्ये…
रामदास आठवले म्हणतात, ‘…तर पुढचा मुख्यमंत्री मीच’; फडणवीस-ठाकरेंना केली विनंती
पुणे : 'महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस वाद सुरू आहेत. राजकारणात विरोधक असतात. माझी दोघांनाही विनंती आहे की, दाेघेही राजकारणात राहा. राहतीलच. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी…
आव्हानाच्या भाषेसाठी मनगटात जोर असावा; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई: राजकारणात कोणीही कोणाला संपवण्याची भाषा करू नये. आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. गोंधळलेल्या मन:स्थितीत असल्याने ते अशा प्रकारचे…
शरद पवारांना दंगल घडवायची आहे का? तुमची राजकीय ताकद कुठे आहे?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
चिंचाळा/गेवराई (जि. बीड) : ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे. आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसीमध्ये कोणी येणार असेल तर त्याला आमचा विरोध असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर…
