पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या नेमक्या उपाययोजना काय?, नाना पटोलेंचा सवाल
मुंबई - लोणवळा येथील भूशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही काही पहिलीच घटना नाही, अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत परंतु अशा…
कोळपणी करताना ताणतारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू
दिंद्रुड (बीड) : शेतीत कोळपत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एक शेतकरी व दोन बैल ठार झाल्याची घटना आज, सोमवारी १ जुलै रोजी दुपारी बारा वाजेदरम्यान माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड शिवारात घडली.…
डोंबिवली: स्व. दादा चोळकर स्मृती व्याख्यान संपन्न; प्रा. शामकांत अत्रेंनी सांगितल्या आठवणी
डोंबिवली: भारतीय समाजव्यवस्था कशी आहे, वर्ण हे जन्मावर आधारित नसून कर्मावर आधारित कसे आहेत, आपल्या कर्तृत्वाने प्रगती कशी करता येते, भारतीय मुल्ये कोणती, भारतीय संस्कृतीचे ध्येय कसे असावे तर सर्वेपी सुखीनः…
भरधाव चारचाकीच्या धडकेत पोलीस पाटील ठार; गुजरातमधील आरोपींनी काढला घटनास्थळावरुन पळ
मलकापूर: भरघाव चारचाकीच्या जबर धडकेत डोक्यात गंभीर मार बसल्याने तालुक्यातील मौजे कुंड बु. येथील पोलिसपाटील जागीच ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हाॅटेल यादगारनजीक सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना…
“भावनांचा आदर करा, नागपूर दीक्षा भूमी येथील भूमिगत पार्किगचे काम तात्काळ थांबवा”, विजय वडेट्टीवार यांची मागणी
मुंबई - नागपूर येथील दीक्षा भूमी येथे भूमीगत पार्कींच्या कामाला जनतेचा विरोध आहे. या कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी करीत आंबेडकरी…
पर्यटनासाठी आलेले निपाणीचे दोघे दूधगंगा नदीपात्रात बुडाले, काळम्मावाडी येथील घटना
राधानगरी : निप्पाणी येथील १३ युवक काळम्मावाडी, राधानगरी पर्यटनसाठी आले होते. त्यातील दोन युवक पाण्याच्या डोहात बुडाले. गणेश चंद्रकांत कदम (वय १८), प्रतीक पाटील (२२, दोघेही रा. आंदोलननगर निपाणी )…
“निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या पण…”; लोणावळा दुर्घटनेनंतर पोलिसांच्या सूचना
लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा खंडाळा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी येथील निसर्ग सौंदर्याचा, धबधब्यांचा आनंद जरूर घ्यावा मात्र हे करत असताना धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन, लोणावळा शहरचे पोलीस…
दूध दरवाढीसाठी कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर आंदोलन; ४० रुपये दर देण्याची मागणी
अहमदनगर : दुधाला किमान ४० रूपये प्रती लिटर दर देण्यात यावा, यासह स्वतंत्र न्यायधीकरणाची स्थापना करून किमान आधारभुत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरूस्ती करून जास्तीत…
हरित क्रांतीचे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड
आज दिनांक- १ जुलै २०२४ रोजी हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या १११ व्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्याने बुलढाणा शहरांमध्ये धर्मवीर काम करतील संजय भाऊ गायकवाड यांच्या…
बुलढाणा जिल्ह्यातील बारी समाज बांधवांच्यावतीने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा भव्य सत्कार संपन्न
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे तडकाफडकी बारी समाज बांधवांसाठी संत शिरोमणी श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना…
