“मुंबादेवी मंदिरासमोरील वाहनतळाचे काम थांबवा”
मुंबई: मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिल्यानंतरही मुंबादेवी मंदिराच्या दर्शनीभागातील बहुमजली वाहनतळाचे काम सुरूच असल्याबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हे बांधकाम तातडीने थांबविण्याचे निर्देश त्यांनी…
विरार-पालघर अंतर घटणार; एमएमआरडीएकडून १,७०० कोटींच्या प्रकल्पांची कामे हाती
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची पालघरमधील हद्दवाढ जाहीर होताच या भागातील दळणवळणाला चालना देण्यासाठी तब्बल १,७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामे एमएमआरडीएने हाती घेतली आहेत. त्याचबरोबर एमएमआरडीएकडून वसई ते पालघरदरम्यान…
दूध अनुदानातील अटी शिथील, अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर
मुंबई : दुधाला शासनाने प्रती लीटर पाच रूपये अनुदान जाहीर केले आहे. अनुदान देण्याबाबत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल बनविण्यात आले आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील शेवटच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची…
लग्नसोहळा संपेपर्यंत यांचे काम घरांमधूनच; बीकेसीतील कर्मचाऱ्यांना १५ जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’
मुंबई : रिलायन्स उद्योगसमूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त मुंबईतील मुख्य व्यावसायिक केंद्र बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात कार्यालये असलेल्या अनेक कंपन्या…
श्रीमंतांना आजही क्रेझ सेकंड होमची; गेल्या दीड वर्षात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार
मुंबई : एकीकडे मुंबई शहरात घरांची विक्रमी विक्री होत असतानाच दुसरीकडे आता श्रीमंत मुंबईकरांनी मुंबईनजीक सेकंड होम घेण्यावरही जोर लावल्याचे दिसते. गेल्या दीड वर्षात अलिबाग, लोणावळा, कर्जत, नेरळ, मुरबाड, लोणावळा ते…
उत्तरपत्रिका पुन्हा व्हायरल, तिसरी ते नववी पायाभूत चाचणी; मूळ उद्देशालाच हरताळ
मुंबई : राज्यातील शाळांमध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील वर्षातील वर्गाचा अभ्यास कितपत कळला हे तपासण्यासाठी पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात येते. यंदाही १० ते १२ जुलैदरम्यान एसीसीईआरटीकडून या चाचण्या घेण्याच्या…
खड्ड्यांमुळे पाच वर्षांत १५८ जणांचा बळी; ३४० अपघातांत ३०९ जण जखमी
मुंबई : पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसत आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईसह राज्यात खड्ड्यांमुळे ३४० अपघातांच्या घटना…
जयंत पाटलांबाबत नेमके कुठे गणित बिघडले; संजय राऊतांचा विधान परिषद निकालावर गौप्यस्फोट
विधान परिषद निकालावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपच्या 103 आमदार व त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले आहेत. शिंदे गट व अजित…
बँड स्टँडमध्ये जमीन भाड्यातील वाढीचा निर्णय मनमानी नाही: उच्च न्यायालय
मुंबई : वांद्रे हे महागडे रिअल इस्टेट क्षेत्र असल्याने तेथील रेडी रेकनर दरानुसार भाडेपट्टीत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. वांद्रेसारख्या मोक्याच्या ठिकाणी या सोसायट्यांना अक्षरशः…
एअर इंडियामुळे माझ्याकडे कपडे नाहीत! अमेरिकेहून आलेली महिला विमान कंपनीवर संतप्त
मुंबई:एअर इंडिया कंपनीच्या बेजबाबदारपणाचे किस्से नवे नाहीत. कंपनीच्या ढिसाळपणाचे अनुभव अनेकदा अनेक प्रवाशांनी घेतले आहेत. पण, हा प्रकार घडला तो अमेरिकेहून भारतात म्हणजे बंगळुरूत आलेल्या एका महिला संशोधक महिलेच्या बाबतीत.…
