रोहिंग्या, बांगलादेशी शब्दांमुळे भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
मुंबई : नितेश राणेंसह अन्य भाजप नेत्यांच्या विरोधात धार्मिक भावना भडकविल्याचा गुन्हा दाखल करू शकत नाही. कारण त्यांनी भाषणात वापरलेले 'रोहिंग्या' आणि 'बांगलादेशी' हे शब्द भारतीयांच्या किंवा येथे असलेल्या समाजाच्या भावना…
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले
मुंबई : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय (जीआर) मंगळवारी कौशल्य विकास विभागाने काढला. त्यानुसार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेणाऱ्या १२वी पास उमेदवारांना ६ हजार रुपये, आयटीआय वा पदविकाधारकास ८…
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी आज
मुंबई : इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होणार आहे. प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार? आणखी 'कट ऑफ' किती गुणांनी खाली येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.…
वरळी हिट अँड रन प्रकरण : तपासासाठी १८ टीम, ३० ते ३५ जणांचा जबाब
मुंबई : वरळी पोलिस ठाण्याच्या १० आणि गुन्हे शाखेच्या ८ टीम मिहीरच्या मागावर होत्या. शहापूरमध्ये शहा कुटुंब असल्याचे समजताच गुन्हे शाखेचे पथक सोमवारी रात्रीच तेथे पोहोचले. मात्र मिहीर तेथे सापडला नाही.…
परवानगी नाकारलेल्या नव्या मेडिकल कॉलेजबाबतच्या त्रुटी दूर करणार
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील विविध १० जिल्ह्यांत कॉलेजेस सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र, आयोगाच्या अंतिम तपासणीत काही त्रुटी आढळल्याने त्यांनी नऊ कॉलेजेसना परवानगी नाकारली होती.…
ठाकरेंचे आमदार ‘आयटीसी’ मध्ये राहणार; विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती
मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, आमदारांसाठी हॉटेल मॅनेजमेंट सुरू झाले आहे.…
आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन
मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी…
गेमिंग डिसॉर्डर विद्यार्थ्याला ‘सुधारसंधी’; न्यायालयाचा दिलासा, गुणसुधार परीक्षा हुकली होती
मुंबई : शैक्षणिकदृष्ट्या उत्तम असलेल्या मात्र, इंटरनेट गेमिंमध्ये अडकून गेमिंग डिसॉर्डर झालेल्या विद्यार्थ्यांची गुणसुधार परीक्षा हुकली होती. या परीक्षेस कॉलेजनेही त्याला बसण्यास नकार दिला होता. अखेर याप्रकरणी उच्च न्यायालायत धाव…
हेच मुंबईच्या नशिबी! हेच विदारक सत्य!
मुंबईत २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडला तरी मुंबई ठप्प होते. लोकल बंद पडतात. भरतीच्या वेळी पाऊस वाढला तर आणखी बेहाल होतात. तेवढ्यापुरत्या बातम्या, फोटो छापून येतात. माध्यमांमध्ये चर्चा होते.…
… तर मुंबईची तुंबई ठरलेलीच; मुसळधार पावसामध्ये पाण्याचा निचरा करण्याची क्षमता तोकडीच
मुंबई : शहरात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा करण्यात पर्जन्य जलवाहिन्यांच्या, नद्या-नाल्यांच्या मर्यादा आणि क्षमता तोकड्या असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मुंबईत दर तासाला ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास…
