नोव्हेंबर संपत आला तरी थंडीचा फिल येईना पण पाऊस येणार, राज्यातील ‘या’ भागात उद्यापासून हजेरी लावण्याची शक्यता
नागपूर : नोव्हेंबर महिना संपत आला असूनही अद्याप थंडीचा म्हणावा तसा ‘फिल’ आलेला…
ऊसदराबाबत चौथ्या बैठकीतही तोडगा नाहीच, वळसे पाटलांसोबतची बैठकही निष्फळ, राजू शेट्टींचा इशारा
कोल्हापूर: गेल्या वर्षीच्या तुटलेल्या उसाला आम्ही ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची मागणी केली होती…
ऊस दरासाठी स्वाभिमानीचा चक्काजाम, पुणे बँगलोर रोडवर ५ किमी रांगा, वाचा ट्रॅफिक अपडेट…
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाला दर मिळावा यासाठी…
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई नियोजनाची कामे वेगाने पूर्ण करा – पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील
बुलडाणा, दि. 23 (जिमाका): गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस सरासरीच्या 22 टक्के कमी…
तरुणाईला मोहाच्या दारुची चटक; उत्पादन शुल्क विभागाने वर्तविला धोका, होऊ शकतो गंभीर परिणाम
नागपूर: प्राचीन वैद्यकशास्त्रातून आपल्याला अनेक औषधी वनस्पतींची माहिती मिळाली आहे. या वनस्पतींपैकी एक…
परभणीत कोरडा दुष्काळ जाहीर करा; माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी
परभणी : पाऊस कमी झाल्याने जिंतूर, सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला…
सोयाबीनचा मृत्यू झाला! नंतरच्या विधीसाठी…; शेतकऱ्याने पत्रिका छापल्या, राज्यात चर्चा, कारण काय?
राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात हानी पोहचली आहे.…
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कापूस खरेदीच्या सोमवारी शुभारंभ.
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व. राजीव गांधी…
शहरात पाण्याची आवक घटली; बिघाडाची मालिका सुरुच, १५० एमएलडीचा फटका
शहराच्या पाणी पुरवठा योजनेत बिघाड होण्याची मालिका सुरूच आहे, त्याचा परिणाम म्हणून…
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब; प्रशासकीय दिरंगाईने पाण्याची ३० टक्के हानी
जायकवाडी धरणात ऑक्टोबर अखेरीस पाणी सोडणार असल्यामुळे पाण्याची ३० टक्के हानी होईल,…