देऊळगाव राजा :-
स्थानिक समर्थ कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) एककाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पदवी शिक्षणासोबतच कौशल्य विकास व प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. बदलत्या काळात केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता बहुआयामी कौशल्ये विकसित केल्यास करिअरमध्ये यश निश्चित मिळते, असे त्यांनी नमूद केले.
समर्थ कृषी महाविद्यालयात रा.से.यो.तर्फे करिअर मार्गदर्शन सत्र संपन्न
0
9
5
5
4
3
Users Today : 1
Leave a comment