जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा उत्कृष्ट निकाल
पिंपळगाव सराई:-विशेष प्रतिनिधी फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जनता कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान शाखेचा निकाल उत्कृष्ठ लागला असून पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल आहेत. तर…
आदर्श विद्यालयातर्फे पक्ष्यांसाठी जलपात्रे वितरण शिक्षण प्रसारक मंडळाचा पर्यावरणविषयक स्तुत्य उपक्रम
चिखली:-तालुका प्रतिनिधी स्थानिक आदर्श विद्यालयातर्फे ६ मे २०२५ रोजी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा पर्यावरण संवर्धन करण्याच्या हेतूने पक्षांसाठी पानवठे (जलपात्र) तसेच घरटे वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षण…
मलकापूर येथे महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड वितरण
मलकापूर:-तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र ग्रामीण न्युज व हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड २०२५…
हिरडव येथे गोठ्याला आग; सहा लाखांचे नुकसान
लोणार:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील हिरडव येथील शेतकरी संतोष रामभाऊ भांदुर्गे यांच्या शेतातील गुरांचा गोठा व कांदा चाळ यांना गुरूवारी अचानक लागलेल्या आगीमुळे जवळपास सहा लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.हिरडव जांबुल…
लग्नात पावसाचे विघ्न; वधू पित्यांवर अवकाळी संकट
चिखली:-तालुका प्रतिनिधी लाडक्या लेकीचे हात पिवळे करण्यासाठी सोयरसंबंध जुळवले. थाटामाटात लग्न करण्याकरिता मोठा खर्च केला. तिथीनुसार विवाहाची संपूर्ण तयारी झाली. पण, अवकाळी पावसामुळे लग्न सोहळ्यांवरच मोठे विघ्न कोसळले. उभारलेले मंडप…
वंचित शेतकऱ्यांचा पीकविम्यासाठी कृषी कार्यालयास घेराव
चिखली:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा पीकविमा द्यावा, अन्यथा विमा कंपनीवर गुन्हे दाखल करू, असा आक्रमक पवित्रा घेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली देऊळगाव घुबे…
अंतर योग गणेश विद्या महायज्ञ भारताला विश्वगुरु बनविण्याचा ऐतिहासिक महासोहळा
अंतर योग गणेश विद्या महायज्ञ भारताला विश्वगुरु बनविण्याचा ऐतिहासिक महासोहळा नवी मुंबई – भारताला आध्यात्मिक विश्वगुरु बनविण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल म्हणून, अंतर योग फाउंडेशन च्या वतीने "अंतर योग गणेश विद्या…
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा* मुंबई, 9 मे भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा…
*नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत* *-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश* *‘झिरो माईल’ होणार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र*
*सर्व कामे दर्जेदार व्हावीत- चंद्रशेखर बावनकुळे*
पोलीस आयुक्तांची रहाटेनगर टोळी झोपडपट्टीला धडक – गुन्हेगारांना थेट इशारा!
पोलीस आयुक्तांची रहाटेनगर टोळी झोपडपट्टीला धडक – गुन्हेगारांना थेट इशारा! नागपूर, ७ मे २०२५: शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी धडक पाऊल उचलले.…
